भारत सरकारने चीनच्या नागरिकांसाठी पर्यटक (Chinese Citizens) व्हिसा जारी करण्याची घोषणा केली आहे.
एअर इंडिया विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या मृतदेहांपैकी १२ मृतदेहांचे अवशेष हे बदलेले पाठवण्यात आले. त्यामुळं ब्रिटीश कुटुंबिय संतप्त झाले.
विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत असतानाच विमानाच्या दोन्ही इंजिनपैकी एका इंजिनमध्ये आग लागल्याची माहिती समोर आली.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील निवडणूकांवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले.
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले करत पहलगाम येथे झालेल्या
Who Is India’s Biggest Enemy : मे महिन्यात भारत आणि पाकिस्तान (Pakistan On China) यांच्यात निर्माण झालेल्या तणावामुळे दोन्ही देशांमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालं होतं. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले होते. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानातील अनेक दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले. 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात (Who Is India’s Biggest […]