जयपूर : भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांनी मुख्यमंत्रीपदाची सुत्रे हाती घेताच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. राजस्थानमध्ये संघटित गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यासाठीअँटी गँगस्टर टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय बहुचर्चित पेपरफुटी प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी आणि आगामी परीक्षांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी तत्काळ प्रभावाने एसआयटीही स्थापना करण्यत आली आहे. (formation of […]
Parliament Security Breach : संसदेत काही तरुणांनी घुसखोरी करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. या घटनेने देशभरात मोठी (Parliament Security Breach) खळबळ उडाली. या घटनेतील सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. पोलीस चौकशीत रोजच नवनवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही […]
Road Accident : देशभरात रस्ते अपघातांच्या संख्येत वेगाने वाढ होत (Road Accident) चालली आहे. आताही अशाच एका भीषण अपघाताची बातमी उत्तर प्रदेशातून आली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर-आग्रा महामार्गावर एक भरधाव ट्रक चहाच्या दुकानात घुसला. या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकचालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली. […]
Rahul Gandhi : उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्यावर केलेल्या टिप्पणीप्रकरणी समन्स बजावले आहे. 6 जानेवारीपर्यंत हजर राहण्यास सांगितले आहे. 2018 मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात टिप्पणी करून त्यांचा अपमान केल्याचा […]
Jeetu Patwari MP Congress Presoident : यंदा झालेल्या मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा चांगलाच पराभव झाल. कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, पण, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसला पराभवाची धुळ चारली. दरम्यान, आता मध्य प्रदेशातील पराभवानंतर काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. कमलनाथ (Kamal Nath) यांची प्रदेशाध्यक्षपदारून गच्छंती केली पक्ष नेतृत्वाने […]
पुणे : गिरीश बापट यांचे 29 मार्च 2023 रोजी निधन झाल्याने पुणे लोकसभेची (Pune Lok Sabha) जागा रिक्त झाली होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) वाजवी कारण नसतांना पोटनिवडणूक घेण्यास टाळाटाळ केली होती. त्यावर नाराजी व्यक्त मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) निवडणूक आयोगाच्या विरोधात ताशेरे ओढले होते. पोटनिवडणूक न घेण्याचे प्रमाणपत्र लोकप्रतिनिधी […]