नवी दिल्ली : उसाच्या रसापासून थेट इथेनॉल (Ethanol) निर्मितीवर केंद्रातर्फे बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता अवघ्या चार दिवसात केंद्राने घेतलेला हा निर्णय अखेर बदलला आहे. ऊसाचा रस आणि मोलॅसिसपासून इथेनॉल (Ethanol) निर्मिती करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे, अशी माहिती भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी दिली आहे. ते पत्रकारांशी बोलत होते. या निर्णयामुळे ऊस […]
Dheeraj Sahu : काँग्रेस खासदाराकडे साडेतीनशे कोटींहून आधिक रक्कम आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली. पाच दिवस सलग मोजणी केल्यानंतर प्राप्तिकर विभागाने ही रक्कम जप्त केली. या घटनेचे पडसाद देशभराच्या राजकारणात उमटले. भाजपा कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने केली. या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता या प्रकरणात खुद्द काँग्रेस खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांनी मौन सोडले. एएनआयशी […]
Parliament Security Breach : पटियाला हाऊस कोर्टाने बुधवारी नवीन संसद भवनातील सुरक्षेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक केलेल्या चार आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींविरुद्ध UAPA च्या कलम 16A (दहशतवाद कायदा) अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आता आरोपी अमोल शिंदे (Amol Shinde) यांच्या वडिलांना यावर प्रतिक्रिया दिली आहे. अमोलने जे काही केले ते […]
Sri Krishna Janmabhoomi : हायकोर्टाने उत्तर प्रदेशातील मथुरा येथील श्री कृष्ण जन्मभूमी (Sri Krishna Janmabhoomi) मंदिराला लागून असलेल्या शाही ईदगाह (Shahi Eidgah) परिसराचे तीन सदस्यीय समितीद्वारे कोर्टाच्या देखरेखीखाली प्राथमिक सर्वेक्षण करण्यास परवानगी दिली होती. या विरोधात मुस्लिम पक्षकाराने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने मुस्लिम पक्षकाराला दणका […]
सोनभद्र : एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी उत्तर प्रदेशमधील एक भाजपचे (BJP) आमदार दोषी आढळले असून त्यांना तब्बल 25 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे. रामदुलार गोंड असे त्यांचे नाव असून ते दुधी विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. याशिवाय न्यायालयाने त्यांना 10 लाखांचा दंड ठोठावला आहे. सोनभद्र येथील लोकप्रतिनिधी न्यायालयाने हा निकाल दिला. न्यायालयाने 12 डिसेंबर […]
पुणे : भाजपने जिंकलेल्या तिन्ही राज्यांमधील विजयाचे अनेक अंगानी यापूर्वीच विश्लेषण करुन झालेले आहे. मात्र त्यानंतरही अनेक पैलू अद्याप समोर येणे बाकी आहेत, ज्याच्या आधारे भाजपने मिळविलेला विजय अधिक विशेष ठरतो. यातील एक महत्वाचा मुद्दा म्हणजे या तिन्ही राज्यांमध्ये भाजपला (BJP) मिळालेली आदिवासी समुदायाची साथ. या तिन्ही राज्यांमध्ये आदिवासी समुदायाची संख्या मोठी आहे, विशेषतः छत्तीसगडमध्ये. […]