पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काँग्रेस नेते राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्या संपत्तीची माहती समोर आली आहे.
निवडणुकीच्या काळात काँग्रेस नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे काँग्रेस पक्षाची मोठी अडचण झाली.
ग्लोबल रेटिंग्ज या जागतिक पतमानांकन संस्थेने भारतासाठीचा दर्जा 'स्थिर'वरून सकारात्मक असा केला आहे. हा बदल होण्यासाठी दहा लागली.
रेमल चक्रीवादळ ईशान्येत कमकुवत होऊ लागलं असलं तरी तिकडच्या राज्यांतील अनेक ठिकाणं मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे उध्वस्त झाली आहेत.
Shashi Tharoor यांचे पीए शिव कुमार यांच्यावर सीमा शुल्क विभागाने सोने तस्करी प्रकरणी कारवाई केली आहे. याप्रकरणी त्यांना अटक देखील झाली आहे.
Delhi Temperature यामुळे देशात चिंतेच वातावरण निर्माण झालं. मात्र या तापमान वाढीमागील सत्य समोर आलं आहे. हवामान विभागाने स्पष्टीकरण दिलं आहे.