हाथरस येथे घेण्यात आलेल्या सत्संग कार्यक्रमात जी चेंगराचेंगरी झाली त्यामध्ये १२१ लोकांना प्राण गेले. त्याचा एसआयटी आज अहवाल देणार आहे.
हाथर येथील सत्संग या धार्मिक कार्यक्रमात चेंगराचंगरी सुमारे १२१ लोकांचा मृत्यू झाला. तिथे मृतांच्या कुटुंबाला राहुल गांधींनी भेट दिली.
हेमंत सुरे यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकाद शपध घेतली आहे. जमिन गैरव्यवहारात त्यांनी अटक झाल्याने त्यांनी पद सोडलं होतं.
मुकेश अंबानी यांनी आज (दि. 4 जुलै) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीमुळं चर्चांना उधाण आलं.
नुकत्याच पार पडलेल्या T20 विश्वचषकात टीम इंडियाने अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा पराभव करत तब्बल 17 वर्षांनंतर विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं आहे.
Hathras Stampede : उत्तर प्रदेशातील हाथरस (Hathras) जिल्ह्यातील फुलराई गावात 2 जुलै रोजी भोले बाबा (Bhole Baba) यांच्या सत्संगात चेंगराचेंगरी