मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला (Congress) दुसरा मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि प्रदीर्घ काळापासूनचे काँग्रेसचे दिग्गज नेते कमलनाथ (Kamalnath) भाजपच्या वाटेवर आहेत. कमलनाथ आणि त्यांचे पुत्र, छिंदवाड्याचे खासदार नकुल नाथ यांच्या एक्स, Facebook अशा सोशल मीडिया अकाऊंट्सवरून काँग्रेसचा […]
पुणे : “नुसतं उत्तम संसदपटू होऊन प्रश्न सुटत नाहीत” या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या टीकेला 24 तास होण्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) त्यांच्या नाकावर टिच्चून ‘संसद उत्कृष्ट महारत्न’ पुरस्काराचा स्वीकार करणार आहेत. प्राईम पॉइंट फाउंडेशनमार्फत दिल्या जाणाऱ्या ‘संसद रत्न’ पुरस्कारांचे आज (17 फेब्रुवारी) दिल्लीत वितरण कार्यक्रम होणार आहे. […]
Arvind Kejriwal : ईडीने तब्बल सहा समन्स पाठवल्यानंतर अखेर आज दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सुनावणीत सहभागी झाले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही सुनावणी घेण्यात आले. ईडीने अरविंद केजरीवाल यांना 17 फेब्रुवारी रोजी उपस्थित राहण्यास सांगितले होते. हजर राहण्यातून सूट मिळावी यासाठी केजरीवाल यांच्याा वकिलांनी अर्ज दिला आहे. दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प आणि विश्वास प्रस्ताव या कारणांमुळे […]
Farooq Abdullah : पश्चिम बंगाल, बिहार, दिल्ली, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील जागावाटवरुन इंडिया आघाडीतील (India Alliance) पक्षांकडून काँग्रेस पक्षाला धक्के बसले आहेत. काँग्रेसचे जुने मित्र नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांनी काँग्रेससाठी नवीन संकट उभे केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) त्यांनी एकट्याने निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत भाजप नेते दवेंद्र […]
Farmers Protest: विविध मागण्यांसाठी पंजाब-हरियाणा (Punjab -Haryana) राज्यातील शेतकऱ्यांनी (Farmers Protest) दिल्लीत धडक मारली आहे. शेतकरी दिल्लीत येऊ नये म्हणून केंद्र सरकारकडून अटकाव करण्यात येत आहे. तसेच पोलिस बळाचा वापर करण्यात येत आहे. आगामी काळात सरकारी कर्मचारी ही आंदोलन करू शकतात. त्यामुळे उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी सहा महिन्यांसाठी संपावर बंदी घातली […]
लखनऊ : भाजपने अखेरच्या क्षणी मैदानात उतरविलेल्या संजय सेठ यांच्यामुळे उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) राज्यसभा (Rajya Sabha) निवडणूक रंगतदार बनली आहे. सेठ यांच्या एन्ट्रीने दहा जागांसाठी आता 11 उमेदवार रिंगणात असणार आहेत. यात भाजपने (BJP) आठ तर समाजवादी पक्षाने (Samjwadi Party) तीन उमेदवारांना तिकीट दिले आहे. भाजपच्या आठव्या उमेदवाराला विजयासाठी दहा मते कमी आहेत. तर […]