लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यानंतर सर्वच आपापला अंदाज व्यक्त करत आहेत. दरम्यान, आपचे लोकसभा उमेदवार सोमनाथ भारती यांनी मोठा दावा केलाय.
आज रुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यातील विधानसभांचा निकाल आहे. सकाळी सात वाजल्यापासूनच दोन्ही राज्यांत मतमोजणी सुरू झाली आहे.
मध्य प्रदेशातील श्योपूर येथे नदीत बोट उलटून झालेल्या अपघातात सात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
काल लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यासाठी रात्री ८ वाजेपर्यंत सुमारे ६० टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये आठ राज्यांत ५७ जागांवर मतदान झालं.
PM Modi यांनी मतदारांचे आभार मानले आहेत. एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवरून यासंदर्भात पोस्ट करत त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
इंडिया टिव्हीच्या एक्झिट पोलने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 400 पारचं टार्गेट पूर्ण होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.