भारतात ब्रिटिश राजवटीपूर्वी (British Raj) हिंदुस्थानातील 70 टक्के लोकसंख्या साक्षर होती. त्यावेळी देशात त्यावेळी बेरोजगारीचा प्रश्नच नव्हता, असा दावा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केला आहे. रविवारी एका मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी हे विधान केलं आहे. यावेळी बोलताना मोहन भागवत म्हणाले की “ब्रिटिश राजवटीपूर्वी, आपल्या देशातील […]
नवी दिल्ली : भाजपच्या आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या (National Commission for Women) सदस्या खुशबू सुंदर (Kushboo Sundar) यांनी एक खळबळजनक खुलासा केला. खुशबू सुंदरने म्हटले आहे की, मी ८ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी माझे लैंगिक शोषण केले. बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात करणारी खुशबू ‘कलियुग पांडवुलु’ (Kaliyuga Pandavulu) या चित्रपटात हिरोईन बनली होती. कलियुग पांडवुलु (Kaliyuga […]
मागील एका महिन्यापासून आर्थिक जगात एकाच गोष्टीची चर्चा आहे ते म्हणजे अदानी ग्रुप (Adani Group) आणि बाजारात होत असलेली त्याची घसरण. पण गेल्या चार दिवसापासून हे चित्र बदललेलं दिसलं. याच कारण म्हणजे अदानी ग्रुपमधील एक गुंतवणूक. जानेवारी महिन्यात अदानी ग्रुपवर पब्लिश झालेल्या हिंडेनबर्ग रिसर्च (Hindenburg Research) अहवालानंतर अदानी ग्रुपला मोठा फटका बसला. गेल्या महिनाभरापासून अदानी […]
पाटणा : सीबीआयचे (CBI) पथक लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी (Former Chief Minister Rabri Devi) यांच्या पाटणा येथील निवासस्थानी दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक दोन ते तीन गाड्यांमध्ये अचानक राबडी निवासस्थानी आले. गेल्या काही तासांपासून चौकशीला सुरूवात झाली. रेल्वे विभागातील जमीन आणि नोकर भरती प्रकरणात ही चौकशी […]
प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या ( Uttar Pradesh ) प्रयागराज येथे उमेश पाल ( Umesh Pal ) हत्या प्रकरणासंदर्भात पोलिसांची कारवाई अदयाप चालू आहे. उमेश पालच्या हत्येनंतर आणखी एकाचा एनकाउंटर झाला आहे. या एनकाउंटरमध्ये विजय कुमार उर्फ उस्मान चौधरी याचा मृत्यू झाला आहे. उस्मान यानेच उमेश पाल याची हत्या केल्याची पोलिसांची माहिती आहे. प्रयागराजच्या कौंधियारा भागात […]
मुंबई : केंद्र सरकारने मोठा होळीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तूर डाळीवरील आयात शुल्क पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता संपूर्ण तूर डाळ बाहेरून आयात करण्यासाठी कोणतेही आयात शुल्क भरावे लागणार नाही, त्यामुळे डाळ स्वस्त होणार आहे. आतापर्यंत सरकारने तूर डाळीवर 10 टक्के आयात शुल्क लावले होते, ते आता […]