- Letsupp »
- national
देश
-
प्रचार रॅलीत BRS खासदारावर जीवघेणा चाकू हल्ला, तेलंगणातील धक्कादायक घटना
Kotha Prabhakar Reddy : तेलंगणामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. मेडकचे खासदार आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहिलेले उमेदवार कोथा प्रभाकर रेड्डी (Kotha Prabhakar Reddy) यांच्यावर प्रचाररॅली दरम्यान, जीवघेणा हल्ला झाला आहे. एका व्यक्तीने त्यांच्यावर हा चाकू हल्ला केला आहे. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा? तेलंगणा विधानसभा […]
-
मतदारांना ‘तो’ अधिकार नाही; राजकीय पक्षांच्या निधीबाबत केंद्र सरकारकडून न्यायालयात मोठं विधान
Modi Government on Electoral Bonds : केंद्र सरकारने (Modi Government) सर्वोच्च न्यायालयात एक मोठं विधान केलं आहे. एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारकडून आपली बाजू मांडण्यात आली. त्यावेळी अॅटर्नी जनरल आर व्यंकटरामानी यांनी न्यायालयाला सांगितले की, संविधानाने मतदारांना किंवा जनतेला राजकीय पक्षांच्या निधीचे म्हणजेच इलेक्टोलर बॉंडचे स्त्रोत जाणून घेण्याचाा मुलभूत अधिकार दिलेला नाही. नेमकं प्रकरण […]
-
बेळगाव सीमाप्रश्न पुन्हा तापला : ‘काळा दिवस’वरुन महाराष्ट्र-कर्नाटक सरकार आमने-सामने
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटकमधील बेळगाव (Belgaum) सीमाप्रश्न पुन्हा तापला आहे. बुधवारी (1 नोव्हेंबर) कर्नाटक (Karnataka) राज्योत्सवादिवशी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळा दिवस पाळण्यात येणार आहे. यात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्र सरकारनेही आपला सरकारी प्रतिनिधी पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचवेळी उपायुक्त नितेश पाटील यांनी कन्नड समर्थक संघटनांसोबत झालेल्या बैठकीत कन्नड राज्योत्सवानिमित्त काळा दिवस पाळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे […]
-
Andhra Train Accident मध्ये मृतांचा आकडा वाढला; 13 जणांचा मृत्यू, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Andhra Tarin Accident : आंध्रप्रदेशमध्ये रविवारी सायंकाळी मोठा रेल्वे अपघात (Andhra Tarin Accident) झाला आहे. विजयनगरमध्ये दोन ट्रेन धडकल्या. विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन विजयनगरम जिल्ह्यात रुळावरून घसरली. यातील मृतांचा आकडा वाढला आहे. तर हा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या अपघातात कमीत कमी 13 जणांचा मृत्यू झाला तर 50 जण गंभीर […]
-
Train Accident: आंध्रप्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात, दोन ट्रेन पॅसेंजर धडकल्या; 6 जणांचा मृत्यू, तर 18 गंभीर जखमी
Andhra Pradesh Train Accident : आंध्रप्रदेशमध्ये मोठा रेल्वे अपघात झाला आहे. विजयनगरमध्ये दोन ट्रेन धडकल्या. विशाखापट्टणमहून रायगडाकडे जाणारी पॅसेंजर ट्रेन विजयनगरम जिल्ह्यात रुळावरून घसरली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या बचावकार्य सुरू असून घटनास्थळी मोठी गर्दी […]
-
समर्थ रामदास नसते, तर शिवराय झाले नसते; मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचं वादग्रस्त विधान
Dharmendra Pradhan : देशातील अनेक नेते हे संत आणि महापुरूषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करून वाद ओढवून घेत असतात. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्याविषयी सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात गेली. आता पुन्हा एकदा भाजप नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) वादग्रस्त वक्तव्य केलं. समर्थ रामदास नसते तर शिवाजी बनले नसते, असं वक्तव्य केंद्रीय शिक्षणमंत्री […]








