- Letsupp »
- national
देश
-
Chandrayaan-3: चांद्रयान-3 चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश
Chandrayaan-3: भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) च्या चांद्रयान-3 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. वास्तविक, या यानाने 4 ऑगस्ट रोजी दोन तृतीयांश अंतर पूर्ण केले. त्याच वेळी, एका दिवसानंतर तो यशस्वीरित्या चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) शनिवारी (5 ऑगस्ट) सांगितले की, चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत यशस्वीपणे प्रवेश केला आहे. इस्रोने […]
-
भाजप खासदाराला दोन वर्षांची शिक्षा, खासदारकी जाऊ शकते
MP Ram Shankar Katheria : उत्तर प्रदेशातील इटावा येथील भाजप खासदार रामशंकर कठेरिया यांना आग्रा येथील न्यायालयाने प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच 50 हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. खासदार रामशंकर कठेरिया यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप होता. कोर्टाच्या निकालानंतर कठेरिया म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय मान्य आहे मात्र वरच्या कोर्टात अपील […]
-
D2M : इंटरनेटशिवाय मोबाईलवर दिसणार TV; मोदी सरकारने बनवली खास योजना
Modi Government D2M Scheme : इंटरनेच्या युगात आज जवळपास लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचजण मोबाईलवर असतात. धावपळीच्या जीवनात आणि वेळेअभावी आपल्यापैकी अनेकजण विविध गोष्टी या मोबाईलवरचं बघतात. यामुळे टीव्हीचे प्रेक्षक कमी होत आहे. अशातच आता मोदी सरकारने थेट मोबाईलवरच टीव्हीचे प्रसारण करण्याची योजना आखली आहे. या योजनेची खासियत म्हणजे देशातील करोडो नागरिक कोणत्याही इंटरनेटशिवाय मोबाईलवर टीव्हीचा […]
-
मणिपुरात पुन्हा आगडोंब! आक्रमक जमावाने शस्त्रागार फोडले; रायफल, हजारो काडतुसे पळविली
Manipur Violence : गेल्या तीन ते साडेतीन महिन्यांपासून धुमसत असलेलं मणिपूर अजूनही शांत झालेलं नाही. हिंसाचार आणि जाळपोळीच्या घटना रोजच कानावर येत आहेत. आताही राज्यात पुन्हा मोठा आगडोंब उसळला आहे. मागील 24 तासांत राज्यात अनेक हिंसक घटना घडल्या आहेत. बिष्णुपूर जिल्ह्यातील नारनसैना येथे असलेले पोलिसांचे शस्त्रागार आक्रमक जमावाने शुक्रवारी लुटले. या शस्त्रागारातील एके रायफली आणि […]
-
Uttarakhand Flood : मोठी दुर्घटना! उत्तराखंडमध्ये पुरामुळे चार जणांचा मृत्यू; 15 लोक बेपत्ता
Uttarakhand Flood : उत्तर भारतातील काही राज्यांत पुराने थैमान घातले आहे. उत्तराखंड राज्याला या पुराचा मोठा फटका बसला आहे. गौरीकुंडजवळील दात पुलिया येथे मुसळधार पावसामुळे अचानक पूर आला. या पुरात चौघा जणांचा मृत्यू झाला तसेच पंधरा लोक बेपत्ता झाल्याची माहिती आहे. पाण्यात तीन दुकाने वाहून गेली आहेत. या नंतर प्रशासनाने मदतकार्य युद्धरपातळीवर सुरू केले आहे. […]
-
‘इंडिया’च्या मुंबई होणाऱ्या बैठकीच्या तारखांमध्ये बदल, आता ‘या’ तारखेला होणार बैठक
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी इंडिया (INDIA) नावाची आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या दोन बैठका आतापर्यंत पार पडल्या आहेत. बेंगळूरमधील बैठकीत या आघाडीचं नाव इंडिया ठेवण्यात आलं होतं. या आघाडीची तिसरी बैठक आता मुंबईत होणार आहे. ही बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. […]









