- Letsupp »
- national
देश
बाबरी मशिदीबाबत BJP च्या आश्वासनावर विश्वास ठेवू नका; नरसिंहरावांना दिलेला सल्ला, पवारांचा गौप्यस्फोट
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
चुकीच्या वेळी अविश्वास प्रस्ताव आणल्याचा कॉग्रेसला पश्चाताप होईल, किरेन रिजिजू यांची टीका
Kiren Rijiju on Congress : लोकसभेत केंद्र सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. हा प्रस्ताव चुकीच्या वेळी आणल्याबद्दल काँग्रेसला (Congress) नक्कीच पश्चाताप होईल, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर देशाची दिशाभूल केल्याचा आरोपही केला. तसेच, नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंतप्रधान झाल्यानंतर, ईशान्येमध्ये 8000 हून अधिक दहशतवादी / अतिरेकींनी […]
-
Manipur Violence : मणिपूर पोलिसांकडून निमलष्करी दल अन् आसाम रायफलविरोधात गुन्हा, कारण…
Manipur Violence : मणिपूरमध्ये अद्यापही दोन समुदयांमध्ये हिंसाचार सुरुच असून अशातच आता मणिपूर पोलिसांकडून केंद्रीय निमलष्करी दलासह आसाम रायफलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 5 ऑगस्ट रोजी बिष्णुपूर जिल्ह्यांतील तीन जणांच्या हत्याकांडप्रकरणी आरोपींना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आसाम रायफलच्या जवानांनी रोखल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अनिल गोटेंचा प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा, शरद पवारांची साथ सोडणार? मणिपूर पोलिस […]
-
‘महिलांना राजनीतीची भाकरी बनवून शेकण्याचं काम’, अविश्वास प्रस्तावाला राणांचा कडाडून विरोध
Navneet Rana : महिलांना राजनीतीची भाकरी बनवून शेकण्याचं काम विरोधकांकडून सुरु असल्याचा घणाघात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी संसदेच्या अधिवेशनात केला आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाकडून मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडण्यात आला आहे. त्यावर अधिवेशनात चर्चा सुरु आहे. या चर्चेदरम्यान राणांनी घणाघात करीत अविश्वास प्रस्तावाला कडाडून विरोध केला आहे. उबाठा आणि मनसे एकत्र येणार […]
-
जमीन घोटाळ्यात झारखंडचे मुख्यमंत्री सोरेन कचाट्यात ! इडीने काढले समन्स
रांची: सरकारी जमीन विक्री घोटाळ्यात आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेनही (Hemant Soren) अडचणीत आले आहेत. त्यांना इडीने नोटीस पाठविली असून, 14 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहावे राहावे लागणार आहे. जमीन घोटाळ्यात व्यावसायिक विष्णू अग्रवाल, अधिकारी भानुप्रताप प्रसाद यांनी ईडीच्या चौकशीत हेमंत सोरेन यांचेही नाव घेतले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीही आता ईडीच्या रडारवर आले आहेत. बरियातू येथील एका […]
-
GST पाठोपाठ प्राप्तिकर भरण्यातही महाराष्ट्र अव्वल; उत्तर प्रदेश, गुजरात आसपासही नाहीत!
जीएसटी पाठोपाठ प्राप्तिकर भरण्यातही महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये दाखल केलेल्या प्राप्तिकर डेटानुसार, महाराष्ट्रातून यावर्षी सर्वाधिक 1.98 कोटी नागरिकांनी प्राप्तिकर भरला आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि गुजरात दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र महाराष्ट्रातील आणि उत्तर प्रदेश, गुजरातमधील अंतर बरेच मोठे आहे. (The tax return data filed in financial year 2022-23 showed […]
-
PMFBY : ‘पीक विमा योजनेत 2700 कोटीचे दावे प्रलंबित, तर महाराष्ट्रातील 336 कोटींचे दावे’, कृषिमंत्र्यांची संसदेत माहिती
PMFBY : देशभरातील विविध राज्यात पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे दावे प्रलंबित असल्याचं केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी संसदेत सांगितलं आहे. या योजनेतील 2021-22 सालातील 2,761.10 कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत. त्यामध्ये राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरात राज्याला मिळणारे पीक विम्याचे पैसे सर्वाधिक प्रलंबित आहेत. (agriculture crop insurance claims worth around rs 2761 crore under the […]









