- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
संसद टीव्हीवर फक्त 4 मिनिटे दिसले राहुल गांधी! कॉंग्रेस खवळली
मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर (motion of no confidence) लोकसभेत (Lok Sabha) चर्चा सुरू आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) आज या चर्चेत भाग घेतला. लोकसभेची खासदारकी परत मिळाल्यानंतर राहुल यांनी आज पहिल्याच भाषणात मणिपूरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Prime Minister Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. अविश्वास प्रस्तावावरील राहुल गांधींचं भाषण […]
-
मृतांच्या नावे लाभार्थी, 9 लाख जणांचा एकच मोबाईल नंबर; आयुष्मान भारत योजनेत मोठा भ्रष्टाचार?
भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक म्हणजेच CAG च्या अहवालात आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. यानुसार, या योजनेचे सुमारे 7.5 लाख लाभार्थी एक सारख्याच मोबाईल क्रमांकावर नोंदणीकृत असल्याचे सांगण्यात आले आहे. अनेक मोबाईल नंबरमधील सर्व 10 क्रमांक 9999999999 असे आहेत. याशिवाय मृतांच्या नावेही लाभ घेण्यात आल्याचे समोर आले आहे. लोकसभेत […]
-
Kerala : नाव बदलाचं लोण आता दक्षिण भारतात; केरळच्या नावात होणार लवकरच बदल
Kerala News : देशात अनेक ठिकाणी शहरांची जिल्ह्यांची नावे बदलण्याची स्पर्धाच सुरू झाली आहे. यामध्ये उत्तर प्रदेश राज्य आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशातील योगी सरकारने आतापर्यंत अनेक शहरांची नावे बदलली आहेत. त्यानंतर आता अशीच एक बातमी दक्षिणेतील राज्यातून आली आहे. येथे तर राज्याचेच नाव बदलण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. Smriti Irani : जर गांधी कुटुंबात […]
-
“महिला खासदारांकडे बघून फ्लाईंग किसचा इशारा केला”; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
नवी दिल्ली : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरु असतानाच काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यावर भाजपकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. राहुल गांधी यांनी भाषण संपल्यानंतर महिला खासदारांकडे पाहून फ्लाईंग किसचा इशारा केला, असा मोठा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केला. भाजप खासदार शोभा करंदलाजे यांनीही सभापती ओम बिर्ला यांच्याकडे […]
-
नवा वाद उफळणार! भाषणादरम्यान राहुल गांधींकडून PM मोदींची थेट रावणाशी तुलना
No Confidence Motion : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री […]
-
Smriti Irani : जर गांधी कुटुंबात हिंमत असेल तर.. राहुल गांधींच्या भाषणानंतर स्मृती इराणींचा काँग्रेसवर घणाघात
Smriti Irani criticized Rahul Gandhi : विरोधकांनी मोदी सरकारविरोधात आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेत आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मणिपुरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत मोदी सरकारवर तुफान हल्ला चढवला. तुम्ही मणिपुरात भारताची हत्या केली. तुम्ही देशद्रोही आहात, तुम्ही भारतमातेचे हत्यारे आहात असा अत्यंत गंभीर आरोप राहुल गांधी यांनी सरकारवर केला. त्यांच्या या वक्तव्यावर भाजप सदस्यांनी […]









