- Letsupp »
- national
देश
-
भाषण संपताच अमित शाहांचा अॅक्शन मोड; मणिपूर शांत करण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय
Manipur Violence : विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर काल संसदेत जोरदार गदारोळ झाला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले. मोदी सरकारने मणिपुरात भारतमातेची हत्या केली, असे म्हणत त्यांनी मोदी सरकारवर अत्यंत जहरी टीका केली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होत असताना विरोधक तिथे जाऊन […]
-
Earthquake : जोरदार धक्क्याने घरे हादरली! हिमाचल प्रदेशात भूकंपाने नागरिक भयभीत
Earthquake in Himachal Pradesh : सध्या भूकंप होण्याचे प्रमाण वाढले आहे. मागील आठवड्यात राजधानी दिल्लीसह अफगाणिस्तान, पाकिस्तान, चीन देशांनाही भूकंपाचा धक्का बसला होता. आता पुन्हा हिमाचल प्रदेशातील लाहौल स्पीती जिल्ह्यात बुधवारी रात्री उशिरा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.4 मोजली. हा भूकंपही जोरदार होता. अचानक घरे हादरू लागल्यानंतर लोक […]
-
तुमचा डेटा संमतीशिवाय वापरता येणार नाही, डिजिटल डेटा प्रोटेक्शन बिल राज्यसभेतही मंजूर
Digital Data Protection Bill : राज्यसभेने ‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023’ मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर आवाजी मतदानाने मंजूर केले. लोकसभेनेही सोमवारी (7 ऑगस्ट) हे विधेयक मंजूर केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘गोपनीयतेचा अधिकार’ हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केल्यानंतर सहा वर्षांनी हे विधेयक आले आहे. डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन बिल 2023 मध्ये ऑनलाइन […]
-
मणिपूरमध्ये हिंसाचार का होतो? गृहमंत्र्यांनी सगळा घटनाक्रमच सांगितला, कॉंग्रेसवरही जोरदार टीका
Amit Shah on Manipur violence : मणिपूरमधील हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. लोकसभेत त्यावर चर्चा सुरू झाली आहे. आसामचे खासदार गौरव गोगोई यांनी अविश्वास प्रस्ताव आणला आणि सरकारला धारेवर धरले. त्यानंतर आता भाजपनेही आक्रमक भूमिका घेत विरोधकांना सडेतोड उत्तरं दिली. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी या मणिपूरच्या […]
-
मणिपूरसाठी मोदींनी मला पहाटे 4 वाजता झोपेतून उठवले; अमित शहांनी सांगितली ‘ती’ घटना
Manipur Violence: मणिपूरमधील परिस्थितीजन्य वांशिक हिंसाचार आहे. याला राजकीय मुद्दा बनवू नका. मणिपूरची स्थिती जाणून घेण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांनी मला पहाटे 4 वाजता फोन केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता झोपेतून उठवलं. विरोधक म्हणतात की मोदीचं मणिपूरडे लक्ष नाही. तीन दिवस आम्ही इथून सतत काम केले. 16 व्हिडिओ कॉन्फरन्स केल्या, 36,000 जवान पाठवले. मुख्य सचिव […]
-
सरकार पाडण्याची सुरूवात शरद पवारांनी केली; सुप्रिया सुळेंच्या आरोपांवर शाहांचा पलटवार
Amit Shah on Sharad Pawar : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अविश्वास ठरावावर आपले म्हणणे मांडले. यावेळी त्यांनी सुळे यांनी मोदी सरकारवर अनेक मुद्द्यांवरून टीका केली. भाजपने अनेक राज्यातील सरकारं पाडल्याचा आरोप त्यांनी केला. त्याला आज […]









