- Letsupp »
- national
देश
-
Manipur Violence : जमाव भडकला, थेट मुख्यमंत्र्यांच्याच घरावर हल्ल्याचा प्रयत्न
Manipur Violence : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur Violence) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वी जाहीर केला. त्यानंतर आता पुन्हा मणिपुरात (Manipur) परिस्थिती पुन्हा एकदा बिघडली आहे. थाबौल जिल्ह्यातील भाजप कार्यालय पेटवल्याची घटना ताजी असतानाच […]
-
मणिपूरसाठी मोदी सरकारचा मोठा निर्णय; जम्मू-काश्मिरमधून बड्या अधिकाऱ्याची रवानगी
Manipur : मागील पाच महिन्यांपासून हिंसाचाराच्या आगीत जळत असलेलं मणिपूर (Manipur) अजूनही शांत झालेलं नाही. राज्यात दिवसेंदिवस चिघळत चाललेली परिस्थिती पाहता राज्य सरकारने संपूर्ण राज्य अशांत क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय कालच जाहीर केला. यादरम्यान, श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राकेश बलवाल यांना मणिपूर केडरमध्ये परत पाठवण्यात आले आहे. बलवाल हे दहशतवादाशी संबंधित प्रकरणे हाताळण्यात तज्ञ […]
-
Mathura Train Accident : कंट्रोल पॅनेलवर बॅग, हातात फोन अन् लोको पायलटच्या बेजबाबदारपणाने रेल्वेचा अपघात
Mathura Train Accident : मथुरा रेल्वे स्टेशनवर पायलटच्या बेजबाबदारपणामुळे रेल्वेचा अपघात झाल्याचं समोर आलं आहे. रेल्वेच्या कंट्रोल पॅनलवर बॅग आणि पायलटच्या हातात फोन असल्याचं समोर आलं आहे. एवढचं नाहीतर हा पायलट मद्यधुंद अवस्थेत असल्याचंही आढळून आले आहे. रेल्वे सुरु असताना पायलट मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असल्यानेच हा अपघात घडला आहे. Kolhapur Politics : पाटील विरुध्द महाडिक […]
-
भाजी मंडईनंतर आता राहुल गांधी फर्निचर मार्केटमध्ये; म्हणाले, थोडं शिकण्याचाही प्रयत्न केला…
Rahul Gandhi News : मेकॅनिक, शेतकऱ्यांची भेट, भाजी मंडईत संवादानंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) थेट फर्निचर मार्केटमध्ये पोहचल्याचं दिसून येत आहे. दिल्लीस्थित प्रसिद्ध फर्निचर मार्केटमध्ये राहुल गांधींनी कामगारांची भेट घेतली आहे. राहुल गांधी यांनी फर्निचर कामगारांसोबत संवाद साधतानाच फोटो आपल्या ट्विटर हॅंडलवर पोस्ट केला आहे. सध्या या फोटोची सर्वत्र चर्चा सुरु आहे. दिल्ली […]
-
डॉ. एम. एस. स्वामीनाथन : …अन् IPS झालेला मुलगा शेतकऱ्यांचं आयुष्य बदलण्यासाठी बांधावर रमला
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा आपला देशात गव्हाचा प्रचंड तुटवडा जाणवत होता. अन्नधान्याच्या क्षेत्रावर आलेलं हे संकट दूर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील होते. त्यांच्यानंतर पंतप्रधान झालेल्या इंदिरा गांधी यांनी गव्हाच्या संकटावर मात करण्यासाठी अमेरिकेची मदत घेतली. पण आपल्या चलनाचे म्हणजेच रुपयाचे अवमूल्यन होईल अशी अट अमेरिकेने टाकली. […]
-
शेतकऱ्यांचा आधारवड हरपला; प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन
चेन्नई : प्रख्यात कृषी शास्त्रज्ञ, भारताच्या हरितक्रांतीचे प्रणेते आणि माजी राज्यसभा खासदार डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांचं निधन झालं. आज (28 सप्टेंबर) वयाच्या 98 व्या वर्षी चेन्नईमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तांदळाच्या वाढीव उत्पादन देणाऱ्या जाती शोधण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. शेतकऱ्याच्या उत्पन्नवाढीसाठी त्यांनी अमाप कष्ट घेतले. त्यांना देशातील हरित क्रांतीचे जनकही म्हटले जाते. परदेशी […]









