- Letsupp »
- national
देश
-
Home Loan : बँकांना दणका, कर्जदारांना दिलासा : कागदपत्रांबाबत RBI चा मोठा निर्णय
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) गृहकर्ज फेडणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा देत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार गृहकर्जाची परतफेड केल्यानंतर ग्राहकांना घराची रजिस्ट्री पेपर 30 दिवसांच्या आत परत करण्याचे निर्द्श दिले आहेत. जर बँकेने 30 दिवसांच्या आत रजिस्ट्री पेपर ग्राहकांना परत केले नाहीत तर संबंधित बँकांना भरपाई म्हणून ग्राहकाला दररोज 5000 रुपये द्यावे लागतील […]
-
भीषण अपघात! ट्रकची बसला जोरदार धडक; 11 प्रवासी ठार, 20 जखमी
Road Accident : राजस्थान राज्यातील भरतपूर जिल्ह्यात आज सकाळीच भीषण अपघात (Road Accident) झाला. या अपघातात बसमधील 11 प्रवाशांची जागीच मृत्यू झाला तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाल आहेत. भरधाव वेगातील ट्रकची जोराची धडक बसल्याने हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मदतकार्य सुरू केले आहे. #WATCH | Rajasthan | […]
-
आठ महिन्यानंतर गोरक्षक मोनू मानेसरला अटक; मुस्लिम तरुणांना जिवंत जाळल्याचा आरोप
Monu Manesar : राजस्थानातील दोन मुस्लिम तरुणांना जिवंत जाळल्याप्रकरणी गोरक्षक मोनू मानेसरच्या हरयाणा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हरयाणामधील आयएमटी परिसरात हरयाणा पोलिसांनी साध्या वेशात मोनू मानेसरवर अटकेची कारवाई केली आहे. या कारवाईचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. Maratha Reservation : पाहिजे तेवढे जीआर काढा, आम्ही न्यायालयात आव्हान देणार; ओबीसी नेत्यांनी दंड थोपटले 16 फेब्रुवारी 2023 […]
-
Kerala : निपाह व्हायरसची धास्ती! केरळमध्ये दोन रुग्ण दगावले, केंद्राचं पथक दाखल…
Kerala : केरळमधील कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. निपाह व्हायरसमुळे दोन जण दगावल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून केरळमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्य सरकारला सामोरे जाण्यासाठी तज्ज्ञांचं पथक पाठवण्यात आल्याचं मांडविया यांनी स्पष्ट केलं आहे. Maratha Reservation : […]
-
अखेर कॅनडाच्या पंतप्रधानांच्या फ्लाइटचे उड्डाण, G20 नंतर दोन दिवस दिल्लीत खोळंबले
Justin Trudeau Flight : दोन दिवस अडकून पडल्यानंतर अखेर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या विमानाने आज दिल्लीहून उड्डाण घेतले. विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाने आज सकाळी दिली. विमानातील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. ट्रूडो आणि त्यांचे शिष्टमंडळ रविवारी (10 सप्टेंबर) संपलेल्या G20 शिखर परिषदेनंतर दिल्लीहून रवाना होणार होते, परंतु […]
-
Samudrayaan Mission : चांद्रयान-3 नंतर समुद्रयान मोहीम! समुद्राचा तळ गाठणार ‘मत्स्य 6000’
Samudrayaan Mission : चांद्रयान-3 आणि आदित्य एल-1 च्या यशानंतर भारत आता सागर मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्त्रोने अंतराळाचा मोहीम फत्ते केल्यानंतर भारत समुद्राच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियावर याबद्दलची माहिती दिली. समुद्रयान प्रकल्पासाठी सबमर्सिबलच्या मदतीने मानवाला समुद्रात 6 हजार मीटर तळाशी नेण्याची तयारी सुरु आहे. या मोहिमेच्या यशामुळे […]









