- Letsupp »
- national
देश
-
ममतांचा किल्ला अभेद्य; बंगालमध्ये कमळ कोमेजले तर पंजा रिकामाच
Bengal Panchayat Election : पश्चिम बंगालमधील ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू आहे. ग्रामपंचायतीच्या अनेक जागांवर चित्र स्पष्ट झाले असून, त्यात टीएमसी एकतर्फी विजयाकडे वाटचाल करत आहे. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, तृणमूल काँग्रेस (TMC) ने […]
-
ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार, 28 टक्के जीएसटी लागणार…
GST Meeting : ऑनलाईन गेमिंग खेळणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. जीएसटी कॉन्सिलच्या बैठकीत ऑनलाईन गेमिंगवर 28 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीत आज केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटीची बैठक पार पडली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून इतरही अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. (28 percent gst will be levied […]
-
Rajasthan : गहलोत विरुद्ध पायलट संघर्ष आणखी तापणार? काँग्रेसचा मोठा निर्णय
जयपूर : राजस्थानमध्ये यावर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने काँग्रेसने तयारीला वेग दिला आहे. निवडणुकीच्या रणनीतीवर काम करण्यासाठी सोमवारी काँग्रेसच्या राजस्थान राज्याच्या संघटनेत मोठा बदल करण्यात आला आहे. काँग्रेसकडून 25 जिल्ह्यांत नवीन जिल्हाध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात एकाही महिला नेत्याला स्थान मिळालेले नाही. (All the names in the Rajasthan Congress executive, 80 […]
-
दर कडाडले, चोरट्यांनी टोमॅटोने भरलेला अख्खा ट्रकच लुटला
Stolen tomatoes : गेल्या महिनाभरात टोमॅटोचे दर (Tomato rates) गगणाला भिडले आहेत. पावसाळ्यात टोमॅटोबरोबरच इतर भाज्यांच्या दरातती कमालीची वाढ होत असते. मात्र, टोमॅटोने हाईटच केली. टोमॅटोच्या किंमतींनी शंभरी पार केली. त्यामुळं आता चोरट्यांची नजर टोमॅटोवर पडत आहे. अनेक ठिकाणी टोमॅटो चोरीच्या घटना घडत आहेत. अशात आता बेंगळुरूमध्ये काही चोरट्यांनी टोमॅटोने भरलेला अख्खा ट्रक लुटला आहे. […]
-
मोदी सरकारला सुप्रीम झटका! ‘ईडी’ प्रमुखांना दिलेली मुदतवाढच बेकायदेशीर
केंद्रातील मोदी सरकारला जोरदार झटका बसला आहे. ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा यांना तिसऱ्यांचा मुदतवाढ देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. ईडी प्रमुखांना तिसऱ्यांदा मुदतवाढ देणे योग्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. Supreme Court says, extension of tenure of ED Director Sanjay Kumar Mishra […]
-
भारतात गरीबांची घट ! 15 वर्षांत 41 कोटी लोकांची गरीबी हटली…
भारताने चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला असून भारताचे गरीबीत लक्षणीय घट केली आहे. मागील 15 वर्षांच्या कालावधीत भारतात 41.5 कोटी नागरिकांच्या परिस्थितीत सुधारणा होऊन ते गरीबीच्या पेचातून बाहेर पडले असल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या अहवालात करण्यात आला आहे. भारतात मागील 15 वर्षांत जवळपास 41.5 कोटी नागरिक गरिबीतून बाहेर पडल्याचा दावा संयुक्त राष्ट्राच्या […]









