- Letsupp »
- national
देश
-
मुकेश अंबानींनी घोषणा केलेले जिओ एअर फायबर नेमकं काय? किती पैसे मोजावे लागणार?
Jio Air Fiber : रिलायन्स जिओ (Reliance Jio) ही देशातील सर्वात मोठी कंपनी 5G नेटवर्क असणारी टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी सातत्याने नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करत असते. गेल्या अनेक दिवसांपासून जिओच्या (Jio) ग्राहकांना जिओ फायबरची प्रतिक्षा होती. आता युजर्संची जिओ एअर फायबरची (Jio Air Fiber) प्रतीक्षा आता संपली असून जिओ एअर फायबर गणेश […]
-
मुकेश अंबानींची मोठी घोषणा; गणेश चतुर्थशीपासून लाँच होणार Jio Air Fiber
Jio Air Fiber : रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळामध्ये आज मोठी खांदेपालट करण्यात आली. आकाश अंबानी, अनंत आणि ईशा अंबानी यांना या संचालक मंडळात जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर रिलायन्सच्या बहुप्रतिक्षित जिओ एअर फायबरच्या लॉंचिंगबद्दल मोठी घोषणा करण्यात आली. आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मुकेश अंबानी यांनी जिओ फायबर गणेश चतुर्थीला म्हणजेच 19 सप्टेंबरला लॉन्च […]
-
RIL AGM 2023: ईशा, आकाश आणि अनंत अंबानी यांची RIL बोर्डावर नियुक्ती, नीता अंबानी बाहेर
RIL AGM 2023 : रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) च्या संचालक मंडळाने त्यांच्या संचालक मंडळावर ईशा अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. त्यांच्या नियुक्तीला संचालक मंडळाने बिगर कार्यकारी संचालक म्हणून नियुक्तीला मान्यता दिली आहे. त्यासोबतच नीता अंबानी यांना संचालक मंडळाच्या बाहेर ठेवण्यात आले आहे. Subhedar ने बॉक्स ऑफिसचा गड ही […]
-
Uttarakhand : …म्हणून ‘हे’ मंदीर वर्षातून एकदाच रक्षाबंधनच्या दिवशीच उघडते
Uttarakhand : रक्षाबंधन या सणाला उत्तर भारतात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र भावा-बहिणीच्या या सणासाठी लगबग पाहायाला मिळत आहे. त्यात उत्तराखंडमध्ये मात्र भाविकांची लगबग एका वेगळ्याचं कारणासाठी सुरू आहे. ते म्हणजे चमोली जिल्ह्यातील मंदीरात दर्शनासाठी जाण्यासाठी. आता तुम्ही म्हणालं रक्षाबंधनला राखी बांधण्याऐवजी हे लोक या मंदीरात जाण्यासाठी एवढे उत्सुक का आहेत? Rajkumar Rao शाडू […]
-
चंद्राला हिंदू राष्ट्र घोषित करा तर, शिवशक्ती पॉइंटला राजधानी; चक्रपाणी महाराजांची मोदींकडे मागणी
नवी दिल्ली : भारताचं चांद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचत नवा इतिहास रचला आहे. भारताच्या या यशस्वी मोहिमेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांद्रयान 3 चं लँडिंग झालेल्या भागाला शिवशक्ती पॉइंट असे नाव दिलं जाईल अशी घोषणा केली आहे. मात्र, त्यानंतर आता चंद्राला हिंदु राष्ट्र तर, शिवशक्ती पॉइंटला त्याची राजधानी घोषणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. […]
-
कोटा येथे आणखी एका विद्यार्थ्याची आत्महत्या, लातूरच्या तरुणाने कोचिंग सेंटरच्या इमारतीवरुन उडी
Kota Coaching Centre : गेल्या काही दिवसांपासून राजस्थानमधील कोटा येथे कोचिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच सत्र सुरुच आहे. रविवारी आणखी एका विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. हा विद्यार्थ्यी महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात आहे. आविष्कार संभाजी कासले असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. परीक्षा देऊन आला आणि उडी मारली डेप्युटी एसपी धरमवीर सिंह म्हणाले, ही घटना रविवारी […]









