- Letsupp »
- national
देश
-
काँग्रेसचा राजघाटवर सत्याग्रह, प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द केल्यानंतर भारतीय राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आज देशभरात मोदी सरकारविरोधात निदर्शने करत आहेत. राजधानी दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा महात्मा गांधींच्या समाधीसमोर सत्याग्रह (Congress satyagraha) होणार होता, पण दिल्ली पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. यानंतर काँग्रेसने सत्याग्रहाची जागा बदलली. काँग्रेस कार्यकर्त्यांनी […]
-
काँग्रेसकडून राजकारणासाठी आरक्षणाचा वापर; अमित शाहांचे काँग्रेसवर ताशेरे
बंगळूरु : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha)आज एक दिवसाच्या कर्नाटक (Karnataka)दौऱ्यावर आहेत. राज्यातील बिदर जिल्ह्यातील गोरटा गावात त्यांनी 103 फूट उंच तिरंगा फडकवला आहे. त्याचबरोबर रायचूरमध्ये त्यांनी विविध प्रकल्पांचे उद्घाटनही केले. यानंतर गृहमंत्री शाह यांनी रायचूरमध्ये निवडणूक रॅलीलाही (Election Rally)संबोधित केले, यावेळी केंद्रीय गृहमंत्र्यांनी कॉंग्रेसवर (Congress)जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी अमित शाहांनी आरक्षणाचा वापर […]
-
‘मन की बात’मधून मोदींनी दिले नव्या संकटाचे संकेत; म्हणाले, लोकांनो सतर्क राहा..
99th Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी त्यांच्या 99 व्या ‘मन की बात’ (99th Mann Ki Baat) कार्यक्रमातून पुन्हा एकदा देशवासियांना संदेश दिला. पंतप्रधान मोदींनी अवयवदान आणि स्वच्छ ऊर्जेचे महत्त्व सांगण्यासोबतच लोकांना कोरोना विषाणूबाबत सतर्क केले. ‘मन की बात’ च्या 99 व्या भागात मोदींनी देशवासियांना संबोधित करताना देशातील वाढत्या कोविड […]
-
कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत पुन्हा मोठी चूक
दावणगेरे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत पुन्हा एकदा त्रुटी आल्याची बातमी समोर आली आहे. पंतप्रधान मोदींच्या कर्नाटक (Karnataka) दौऱ्यादरम्यान शनिवारी (२५ मार्च) ही चूक झाली. पंतप्रधान मोदींची गाडी दावणगेरेतून (Davangere) जात असताना एक तरुण त्यांच्या गाडीजवळ पोहोचला. पंतप्रधानांच्या रोड शो दरम्यान तरुण ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न करत होते. सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी या […]
-
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा, 6 महिन्यांत टोलनाके हद्दपार होणार
नवी दिल्ली : तुम्हीही तुमच्या कारने हायवेवरून प्रवास करत असाल तर तुम्हाला टोल प्लाझावर वेळ घालवायला आवडणार नाही. टोलनाक्यांवर लागणारा सरासरी वेळ कमी करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. या क्रमाने, देशातील महामार्गांवरील सध्याचे टोलनाके हटवण्यासाठी सरकार येत्या सहा महिन्यांत GPS आधारित टोल संकलन प्रणाली आणि इतर तंत्रज्ञान आणणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी […]
-
राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतील ‘तो’ प्रसंग; भाजप नेत्याने म्हटले, केवढा हा अहंकार !
खासदारकी रद्द केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल तर केलाच पण एका पत्रकारालाही थेट भाजपाचाच असल्याचे सांगून टाकले. मात्र, ज्या पत्रकाराने राहुल गांधी यांना भाजपशी संबंधित प्रश्न विचारला होता तो पत्रकार भाजपशी संबंधित नसल्याचे आता समोर आले आहे. उलट हा पत्रकार बऱ्याच वर्षांपासून काँग्रेसचेच […]










