इस्त्रोने विक्रम साराभाई स्पेस सेंटरने केलेल्या महत्वाच्या अभ्यासाची माहिती दिली. या अभ्यासात भारताच्या चंद्रयान 2 ऑर्बिटरच्याय रेडिओ सिग्नल्सचे विश्लेषण करण्यात आले.
भारतात वायू प्रदूषणाची समस्या (Air Pollution) अत्यंत गंभीर बनली आहे. शहरांमध्ये वाहनांची संख्या अमाप वाढली आहे
नितीशकुमार तेजस्वी याद यांना उद्देशून म्हणाले होते की तेजस्वी यादव यांच्या वडिलांना (लालू प्रसाद यादव) मुख्यमंत्री बनवण्यात मी महत्वाची भूमिका बजावली होती.
दिल्लीतील आधीच्या सरकारवर जेपी नड्डा यांनी टीका केली. ते म्हणाले की, काही काळापूर्वीच दिल्लीला आपत्तीतून दिलासा मिळालाय.
काही लोक आतून भाजपला मदत होईल असे काम करत आहेत. अशा 10,15,20 किंवा 30 लोकांना पक्षातून बाहेर काढावे लागले तरी चालेल.
मध्य प्रदेशच्या बुऱ्हाणपूरमध्ये लोकांनी थेट मुघलांच्या खजिन्याची शोधाशोध सुरू केली. पाहता पाहता या लोकांनी येथे तब्बल शंभर खड्डे खोदून टाकले.