हिंसाचाराच्या आगीत जळत असलेल्या मणिपुरात पुन्हा (Manipur Violence) एकदा तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
लग्न सोहळ्यातील कार्यक्रमात किरकोळ वादानंतर झालेल्या मारहाणीत नवरदेवाचा मृत्यू झाला.
राहुल गांधी यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आहेत असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
फक्त टरबुजामुळं त्यांना अटक केलेली नाही तर टरबुजांच्या आत कोट्यावधी रुपयांच्या वस्तू लपवून घेऊन चालले म्हणून अटक केली आहे.
45 kg gold used in Ram Mandir Entry Construction : अयोध्येतील (Ayodhya) भव्य राम मंदिराच्या (Ram Mandir) बांधकामात आतापर्यंत 45 किलोग्रॅम शुद्ध सोन्याचा वापर करण्यात आला आहे. राम मंदिर निर्माण समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. कालच मंदिराच्या पहिल्या मजल्यावर राम दरबाराचा अभिषेक पूर्ण (Ram Darbar) झाला. सुमारे 50 कोटी रुपये किमतीचे […]
RJD Tejashwi Yadav Accident Truck Hits : बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) नेते तेजस्वी यादव एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. तेजस्वी यादव यांच्या (Tejashwi Yadav) ताफ्यात एक ट्रक घुसला आणि त्यांच्या वाहनाला धडकला. यामध्ये सुरक्षा कवचात चालणारे अनेक सैनिक गंभीर जखमी झाले. बिहारमध्ये रात्री उशिरा तेजस्वी यादव यांच्या ताफ्याला एका भरधाव ट्रकने धडक (Tejashwi Yadav […]