- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Rain Alert : सावधान! राज्यावर पुन्हा अवकाळीचं संकट; ‘या’ भागात जोरदार बरसणार
Rain Alert : फेब्रुवारी महिन्यात राज्यातील वातावरण बदलत चालले आहे. थंडीचा जोर कमी होऊन (Rain Alert) आता उकाडा वाढत चालला आहे. सध्या पावसाची परिस्थिती नाही असे बोलले जात असतानाच पुन्हा पावसाचे संकट घोंगावू (Weather Update) लागले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने अनेक राज्यांत अवकाळी पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. काही भागात […]
-
नगर शहरातील प्रसिद्ध व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला
Ahmednagar famous-businessman brutal attack : नगर शहरासह (Ahmednagar) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था दिवसेंदिवस धोक्यात येऊ लागली असल्याचे चित्र पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. खून, मारहाण, आदी घटनांमुळे शहराची प्रतिमा आधीच मलिन झालेली असताना पुन्हा एकदा नगर शहरात व्यावसायिकावर हल्ला झाला आहे. शहरातील गुलमोहर रोडवरील बन्सी महाराज मिठाईवालेचे संचालक धीरज जोशी (Dhiraj Joshi)यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. […]
-
लगेच सरकार बरखास्त करा, काय पोरखेळ आहे का? अजितदादा विरोधकांवर कडाडले!
Ajit Pawar : महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करण्याची मागणी विरोधकांनी राज्यपालांकडे केली असली तरी अशा भेटींना आणि मागण्यांना काही अर्थ नाही. जनतेला दाखविण्यासाठी केलेला हा प्रकार आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हापूर येथे बोलताना केली. राज्यात गुंडगिरी आणि गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावर शिवसेना नेते उद्धव […]
-
हमीभावापेक्षा कमी दर, शेतकऱ्याने कापूस पेटवला; वडेट्टीवारांचा फडणवीसांवर हल्लाबोल, ‘हमीभाव मिळेल…’
Vijay Wadettiwar : हमीभावापेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा सरकारने दिला आहे. दरम्यान, यावर आता व्यापाऱ्यांनी नामी शक्कल लढवली आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून कमी भाव मिळण्यासाठी आपलीही कुठलीही हरकत नसल्याचं पत्र लिहून घेतली जात आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) राज्याचे उपमुख्यमंत्रा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका […]
-
नाशिकची ‘रावळगाव शुगर्स’ रिलायन्सच्या मालकीची : अंबानी बनवणार बच्चे कंपनींचे फेवरेट चॉकलेट्स
नाशिक : देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा रिलायन्स उद्योग समुह (Reliance Industries Group) आता पान पासंद चॉकलेट, चोको क्रीम आणि कॉफी ब्रेक टॉफीचीही विक्री करणार आहे. रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्सने (Reliance Consumer Products) महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेली ‘रावळगाव शुगर कंपनी’ (Rawalgaon Sugar Company) खरेदी केली आहे. रिलायन्स कंझ्युमर […]
-
Prithviraj Chavan : राज्यातील गुन्हेगारीला सरकारकडून राजाश्रय; पृथ्वीराज चव्हाण कडाडले
Prithviraj Chavan : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गोळीबार आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली. काही दिवसांपूर्वी आमदार गणपत गायकवाडांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केला होता. त्यानंतर दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तर काल पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिळ वागळे यांच्यावर जीवघेणा […]










