- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
मॉरिसने फायर केलेली बंदुक कोणाची? प्लॅन कसा होता? वाचा A To Z
Mauris Noronha : माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर पोलिसांनी अवघ्या 16 तासांतच मारेकऱ्यांना पकडलं आहे. अभिषेक घोसाळकरांवर फायरिंग करणारा मुख्य आरोपी मॉरिस नरोन्हा (Mauris Noronha) उर्फ मॉरिस भाई स्वत:वरच गोळ्या झाडून आत्महत्या केलीयं, मात्र, गोळीबाराच्या घटनेत सहभागी असलेल्या इतर आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गोळीबार झाल्यानंतर मॉरिस सोडून इतर तीन आरोपींचा गुन्ह्यात समावेश असल्याचं समोर […]
-
बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न घोषित करून औदार्य दाखवा; राज ठाकरेंची मागणी
Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी चौधरी चरणसिंह, नरसिंह राव आणि स्वामीनाथन यांना भारतरत्न जाहीर झाल्यानंतर हिंदूहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) ह्यांना देखील भारतरत्न घोषित करायला हवं. अशी मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी ट्विट करत केली आहे. Lal Salaam Box Office: पहिल्याच दिवशी थलायवाच्या ‘लाल सलाम’ची छप्परफाड कमाई! या […]
-
‘लोकशाहीचा स्तंभ वाचवा’; राहुरी दुहेरी हत्याकांड प्रकरणी सत्यजित तांबेची मागणी
Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील वकिलांचे दुहेरी हत्याकांड घडले यावर आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, राहुरी येथे वकील दांपत्याचे दुहेरी हत्याकांड घडले आहे. या घटनेमुळे राज्यातील वकील हे हादरवून गेलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मध्येच न्यायव्यवस्थेची चौथा स्तंभ मानला जातो याची काळजी घेणे ही शासनाची जबाबदारी आहे असे मला वाटते असं आमदार सत्यजित तांबे […]
-
आढाव दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ वकिल संघटना आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला धडक मोर्चा
अहमदनगर – नगर जिल्ह्याला हादरवून सोडणारी घटना राहुरी तालुक्यात घडली होती. वकिल दाम्पत्याची निर्घृणपणे हत्या (Lawyer couple brutally murdered) झाल्यानंतर वकिल संघटना (Advocates Association) आक्रमक झाल्या आहेत. आढाव वकिल दाम्पत्याची खंडणीसाठी (Extortion) हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज अहमदनगर शहरातील वकिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर (ahmednagar collector office)) धडक मोर्चा काढला. संघटनेच्या विविध मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी सालीमठ यांना […]
-
पुतण्यापासून वाचवा, असे म्हणण्याची वेळ येणारे शरद पवार एकटे नाहीत!
Maharashtra Politics : काका मला वाचवा, हे वाक्य प्रत्येक मराठी माणसाला माहिती आहे. काकानेच टाकलेल्या डावापासून सुटका करण्यासाठी काकाचेच पाय धरण्याची वेळ येते, असे या वाक्यातून दिसून येते. पण सध्याच्या राजकारणात अनेक पुतणे आपल्या काकांवर भारी पडत असल्याचे चित्र आहे. भाऊबंदकीची भांडणे अनेक कुटुंबाला नवीन नाहीत. सत्ता आणि राजकारण आले की ही भाऊबंदकी उफाळून येतेच. […]
-
पोलिसांनीच दिला बोकडबळी! उदगीर पोलिस ठाण्यातील प्रकारानंतर 2 पीआय निलंबित, ८ जणांची बदली
Udgir Police sacrificed a goat : उदगीर पोलिस (Udgir Police) ठाण्याच्या हद्दीदअपघातांचे प्रमाण आणि गंभीर गुन्ह्यांत वाढ होत आहे. या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या गेटवर बोकडाचा बळी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अरविंद पवार (Police Inspector Arvind Pawar) आणि सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगले यांना गुरुवारी निलंबित करण्यात […]










