- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
Maharashtra : राज्य सरकारचा मोठा निर्णय! महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेकानिमित्त असणार खास उपक्रम
Maharashtra : महाराष्ट्र सरकारने (Maharashtra) छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक दिनानिमित्त एक खास उपक्रम आयोजित केला आहे. या उपक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. त्यामुळे शिवप्रेमी आणि नाट्यप्रेमींची उत्सुकता शिगेला गेली आहे. काय आहे हा उपक्रम? जाणून घ्या… Sanjay Raut : ‘EVM नको, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’; राऊतांचे मोदी सरकारला आव्हान […]
-
Sanjay Raut : ‘EVM नको, बॅलेट पेपरवर निवडणुका घेऊनच दाखवा’; राऊतांचे मोदी सरकारला आव्हान
Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर (Sanjay Raut) आहेत. राऊतांचे निकटवर्तीय सुधाकर बडगुजर चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले असतानाच राऊतांचा हा नाशिक दौरा चर्चेचा विषय ठरला आहे. आज राऊतांना प्रसारमाध्यमांशी संवाद साधत खासदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरून (MP Suspension) केंद्र सरकारला फैलावर घेतले. विरोधकांचं काम आहे सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारायचा. जर प्रश्नांचं उत्तर मिळत नाही तर […]
-
Nana Patekar : बाळासाहेबांनंतर मातोश्रीशी संबंध संपला; राज-उद्धव ठाकरेंवर नाना पाटेकर नाराज
Nana Patekar : अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबीयावर बोलले आहेत. यावेळी ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंनंतर राज आणि उद्धवशी ते नातं राहिलं नाही. कारण काही गोष्टी असतात ज्या एकमेकांना पटत नाहीत. त्यामुळे नात एका बाजूने राहत नाही. असं म्हणत नाना यांनी ठाकरे बंधुंवर नाराजी व्यक्त केली […]
-
Manoj Jarange : अजून किती दिवस आम्हाला वेड्यात काढणार? मनोज जरांगेंचा अजितदादांना सवाल
Manoj Jarange vs Ajit Pawar : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत उद्या संपणार आहे. आज बीड शहरात जरांगे पाटील यांची निर्णायक सभा होणार आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आणखी मुदत देण्याची विनंती केली. परंतु, […]
-
Manoj Jarange : उद्या अल्टिमेटम संपणार, आज बीडमध्ये निर्णायक सभा; शाळा बंद
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली मुदत संपणार आहे. यानंतर पुढे काय असा प्रश्न विचारला जात असताना आज बीड येथे निर्णायक सभा होणार आहे. या सभेत मनोज जरांगे पाटील मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे आजच्या सभेत जरांगे पाटील काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या […]
-
‘गदारोळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा मिळणं आवश्यकचं’; खासदार निलंबनावर आठवले बोलले
Ramdas Athavle Speak on MP’s Suspend : संसदेत गोंधळ घालणाऱ्या खासदारांना शिक्षा मिळणं आवश्यकचं असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनी खासदार निलंबन प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान, संसदेत घुसखोरी झाल्यानंतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी संसदेत गदारोळ घालत सत्ताधारी सरकारविरोधात घोषणाबाजी केली होती. या प्रकरणी शिस्तभंगाचा ठपका ठेवत 140 खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. […]










