- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
Ahmednagar News : शनिशिंगणापूर देवस्थानात कोट्यवधींचा भ्रष्टाचार? कारवाईसाठी आमरण उपोषण सुरु
- Ajit Pawar : आयुष्यात संघर्ष पाहिला नाही अन् निघाले संघर्ष यात्रेला; अजितदादांचा रोहित पवारांना टोला2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Hasan Mushrif : ‘पृथ्वीराज चव्हाणांमुळेच आघाडीची सत्ता गेली’; मुश्रीफांचं रोखठोक प्रत्युत्तर
Hasan Mushrif : राष्ट्रवादी काँग्रेसनेच आमचं सरकार पाडलं असा आरोप केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) सत्ताधारी अजित पवार गटाच्या निशाण्यावर आले आहेत. खासदार सुनील तटकरे यांच्यानंतर आता वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनीही पृथ्वीराज चव्हाणांवर तोफ डागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्यासाठीच पृथ्वीराज चव्हाणांना राज्यात पाठवण्यात आलं होतं, अशी घणाघाती टीका मुश्रीफ यांनी […]
-
Ajit Pawar : ..म्हणून मलाच टार्गेट केलं गेलं; ‘त्या’ आरोपांवर अजितदादांनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar : केसेस होत्या म्हणून आम्ही भाजपबरोबर गेलो असे आरोप आमच्यावर होत आहेत. आरोप झाले. पण, आरोप सिद्ध व्हावे लागतात. माझ्यावर आरोप झाले त्यानंतर जलसंपदा कामांची गती कमी झाली. मी निधीला मान्यता द्यायचो म्हणून मला टार्गेट करण्यात आलं. माधवराव चितळेंच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. त्यावेळी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीच नावं […]
-
Ajit Pawar : मी आठवण करून दिली, पण जयंतराव एकवर्ष करत करत तिथेच; भुजबळांनंतर अजितदादांचाही टोला
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar ) यांनी देखील छगन भुजबळांनंतर जयंत पाटील यांना त्यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून टोला लगावला आहे. ते म्हणाले की, मी पुन्हा पुन्हा आठवण करून दिली जयंत पाटील आपण शब्द दिला आहे. सोळंके ना अध्यक्ष करा तुम्ही राजीनामा द्या. पण जयंत पाटील एकवर्ष करत करत अजून पर्यंत […]
-
Ahmednagar News : पाऊस आला अन् घरी जायच्या आत आमचा…; विखे पाटलांसमोर शेतकऱ्याची व्यथा
Ahmednagar News : गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात (Ahmednagar News ) अवकाळी पावसाने धुमाकुळ घातला आहे. यातच पारनेर तालुक्यात मोठी गारपीट झाली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तर अनेकांचे संसार देखील पावसामुळे वाहून गेले आहेत. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पारनेर नुकसान पाहणी दौऱ्यावर गेले असता शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली. पारनेरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील उभी […]
-
मोदी, राहुल गांधींनाही OBC समाजाचं महत्त्व पटलं; अजितदादांनासमोर भुजबळांनी ठासून मांडला मुद्दा
Chagan Bhujbal On OBC Reservation : पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी हे ओबीसी समाजाला महत्त्व देतात. तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास ओबीसी मुख्यमंत्री करु, असे आश्वासन मोदींनी दिले. राहुल गांधीही (Rahul Gandhi) जातनिहाय जनगणना करा, असे म्हणतात. यावरुन ओबीसी समाजाचं महत्त्व अधोरेखित होत असल्याचे म्हणत छगन भुजबळांनी अजितदादांसमोर ओबीसी समाजाच्या आरक्षणाचं महत्त्व ठासून मांडले. यावेळी त्यांनी […]
-
Weather Update : पुढील 24 तास महत्वाचे; ‘या’ जिल्ह्यांत होणार अवकाळी पाऊस
Weather Update : राज्यात ऐन थंडीच्या दिवसांत अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain Alert) बरसत आहे. गारपीट होत आहे. या पावसामुळे फळबागा आणि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पावसाचे संकट अजूनही मिटलेले नाही. आजही पावसाचा इशारा (Weather Update) देण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. राज्याच्या काही भागांत पावसाचा यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. […]










