- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
‘ओबीसीतून एक टक्काही आरक्षण देणार नाही, वाकड्या नजरेनं पाहाल तर…; प्रकाश शेंडगेंचा इशारा
Prakash Shendage : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली. त्यामुळं जरांगेच्या या मागणीला ओबीसी समाजाचा विरोध होत आहे. जरांगेच्या विरोधात ओबीसी समाज एकवटला असून ओबीसी नेत्यांनी राज्यभरात सभा घेण्यास सुरुवात केली. आज हिंगोली येथील सभेतून ओबीसी नेते प्रकाश शेंडगे […]
-
Ahmednagar News : नगरचे शेतकरी संतापले! रस्त्यावर दूध ओतून दर कपातीचा निषेध
Ahmednagar News : दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ (Ahmednagar News) करणारा आणखी एक निर्णय घेतला आहे. ज्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून देत सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध केला. आंदोलन केल्यावरच सरकारला जाग येणार का अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटताना दिसत आहे. नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील शेतकऱ्यांनी आज […]
-
अंतरवालीत दगडफेक अन् 48 तासांत पवारांची भेट : नितेश राणेंनी उलगडला ‘मास्टर प्लॅन’
जालना : अंतरवाली सराटी येथे झालेली दगडफेक आणि त्यानंतरचा लाठीचार्ज या घडामोडीमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले. याच घटनेनंतर मराठा आरक्षणाचे (Maratha Reservation) आंदोलन राज्यभरात पोहचले. शिंदे सरकारला जनतेची माफी मागावी लागली, पोलीस अधिक्षकांना सक्तीच्या रजेवर जावे लागले. दरम्यान, आता या घटनेमागे नेमके कोण मास्टरमाईंड होते, याबाबतचा मोठा दावा भाजप (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) […]
-
Rain Alert : सावधान! आज ‘या’ जिल्ह्यांत होणार गारपीट; हवामान विभागाचा अंदाज काय?
Rain Alert : सातत्याने बदलत असलेल्या हवामानाचा फटका (Rain Alert) राज्याला बसत आहे. राज्यात एकीकडे थंडीचा जोर वाढत चालला आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसाचं संकट आलं आहे. आज राज्यातील काही ठिकाणी अवकाळी पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने (Weather Update) व्यक्त केला आहे. शनिवारी राज्यातील तब्बल 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला होता. त्यानुसार अनेक जिल्ह्यांत […]
-
कोयना-कृष्णेचा पाणी प्रश्न पेटला! कोयनेचा सातबारा देसाईंच्या नावावर नाही, संजयकाका पाटलांची सडकून टीका
Koyna-Krishna : गेल्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यातील पाणी प्रश्न पेटला होता. त्यानंतर राज्य सरकारने जायकवाडीतून मराठवाड्याला पाणी सोडण्याचे आदेश दिले. हा पाणी प्रश्न सुटत नाही, तोच आता कोयना-कृष्णा पाणी प्रश्नावरून (Koyna-Krishna) सातारा आणि सांगली जिल्ह्यात चांगलचं वातावरण पेटलं. कोयनेतून सांगलीला पाणी सोडण्यावरून महायुतीमध्येही संघर्ष उफाळून आल्याचं दिसतं. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यावर भाजपचे खासदार […]
-
नक्षलवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच, खबरी असल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, गडचिलोरीत भीतीचे वातावरण
गडचिरोली : गडचिलोरी जिल्ह्यात नक्षलवाद्यांकडून (Naxalite) हत्यासत्र सुरूच आहे. आता पुन्हा एकदा नक्षलवाद्यांनी एका निर्दोष आदिवासी तरुणाची हत्या केली. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून तरुणाची हत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. रामजी आत्राम (Ramji Atram) (२७, रा. कपेवंचा जि. अहेरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. स्पॉट फिक्सिंगनंतर एस श्रीशांत पुन्हा अडचणीत; केरळ […]










