- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
दगडफेक प्रकरणात अटक केलेल्या ऋषिकेश बेदरेला मी ओळखत नाही; व्हायरल फोटोवर राजेशे टोपेंचा खुलासा
Rajesh Tope : अंतरवली सराटी येथे मराठा समाजाच्या उपोषणादरम्यान दगडफेक करण्यात आली होती. या प्रकरणी मुख्य आरोपी ऋषिकेश बेदरे याच्यासह दोघांना अटक करण्यात आली होती. यानंतर भाजप नेते नितेश राणे यांनी ऋषिकेश बेदरे (Rishikesh Bedre) आणि शरद पवार (Sharad pawar) यांचा फोटो ट्विट केला आहे. बेदरे यांनी पवार आणि राजेश टोपे यांची भेट घेतल्याचे राणे […]
-
मराठ्यांनाच सर्वाधिक प्रतिनिधित्व; 5105 कोटीही वितरीत : आकडेवारी सांगत भुजबळांचा हल्लाबोल
हिंगोली : 10 टक्के आर्थिक निकषावर आरक्षण आहे. त्याअंतर्गत वेगवेगळ्या अभ्यासक्रमात 78 टक्के मराठा समाज आहे, उर्वरित 40 टक्क्यातही मराठा समाज आहे, आता आमच्या 27 टक्के आरक्षणातही मराठा समाज येत आहे, असा हल्लाबोल मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला. हिंगोलीमध्ये त्यांच्या नेतृत्वात जालनानंतर दुसरी ओबीसी (OBC) एल्गार सभा पार पडली. यावेळी […]
-
हिंगोलीच्या ओबीसी मेळाव्यातून हातपाय कापण्याची भाषा, जरांगेंनाही दिला इशारा
Babanrao Taiwade : हिंगोलीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या नेतृत्वात दुसरी ओबीसी एल्गार सभा पार पडली. या सभेला राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली होती. या सभेतून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. यापुढे ओबीसींच्या विरोधात जर कोणी बोलण्याची ताकद केली तर त्याचे हातपाय त्याच ठिकाणी कापून ठेवण्याची ताकद तुमच्यात ठेवा, […]
-
भुजबळ-मुंडेंनी पक्ष काढला असता तर मुख्यमंत्री होऊन आलो असतो : जानकरांनी सांगितली भुतकाळातील चूक
हिंगोली : छगन भुजबळ आणि गोपीनाथ मुंडे एकत्र आले असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती. या दोन्ही नेत्यांनी पक्ष काढला असता तर मी इथे मुख्यमंत्री म्हणून आले असतो, असे म्हणत राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी भुतकाळात ओबीसींची ताकद एकवटली नाही, अशी अप्रत्यक्षपणे चूक झाल्याचे सांगितले . ते हिंगोली येथे दुसऱ्या […]
-
आय लव्ह नगर व जय आनंद फाऊंडेशनच्या पुढाकारातून ‘अहिंसा चौका’चे सुशोभिकरण
अहमदनगर : नगर शहरातील धार्मिक परीक्षा बोर्डापुढील ईगल प्राईड जवळील चौकाचे सुशोभीकरण व उद्घाटन आय लव्ह नगर फाऊंडेशन (I Love Nagar Foundation) व जय आनंद फाऊंडेशन यांच्या वतीने काल (शनिवारी) सायंकाळी करण्यात आले. या चौकाला ‘अहिंसा चौक’ (Ahinsa Chowk) असे नाव देण्यात आले आहे. ‘एमआयडीसीतील उद्योजकांना जिल्हाधिकाऱ्यांचा जाच…’, आमदार लंकेचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र मंदारबुवा रामदासी […]
-
‘एमआयडीसीतील उद्योजकांना जिल्हाधिकाऱ्यांचा जाच…’, आमदार लंकेचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
अहमदनगर – पारनेर मतदारसंघातील सुपा औद्योगिक वसाहत (Supa MIDC) सध्या सध्या प्रगती पथावर आहे. याच एमआयडीसीमधील उद्योजकांना कार्यालयात बोलवून घेऊन चौकशीच्या नावाखाली जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमाठ (Siddharam Salimath) यांच्याकडून जाच केला जात असल्याचं आरोप केला जातो आहे. याबाबत आता आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) आक्रमक झालेत. लंकेंनी थेट याबाबतची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री […]










