Ambadas Danve On Chatrapati Sambhaji Nagar Riot : छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटातील तणावानंतर आता विरोधी पक्षांनी आरोप प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. शहरात काल घडलेल्या घटनेमागे भाजप आणि एमआयएम जबाबदार असल्याचा थेट आरोप ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. शहरातील किराडपुरा राम मंदिर परिसरात काल मध्यरात्रीनंतर […]
मुंबई : इथे लाचारांचा नाही विचारांचा मान, भगवे आमचे रक्त आणि प्राण आमचे श्रीराम असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्कें यांनी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही दाखवलेलं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. तेच खरं हिंदुत्व आहे. आम्ही दाखवण्याकरता हिंदुत्व म्हणत नाही. उद्धव ठाकरेचं नाव न घेता म्हस्के म्हणाले काही लोकांनी सत्तेसाठी, खुर्चीसाठी लाचारी पत्करली […]
Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटात हाणामारी झाली. यानंतर दगडफेकीच्या बातम्याही समोर आल्या आहेत. सध्या येथील परिस्थिती शांततापूर्ण असली तर राजकारणाला मात्र उकळी फुटली आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सरकावर जोरदार टीका केली आहे. आता खासदार संजय राऊत यांनीही सरकारला घेरले आहे. राऊत म्हणाले, की राज्यात दंगली घडाव्यात अस्थिरता रहावी असे काम […]
ठाण्यामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला माराहण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविषयी आक्षेपार्ह पोस्ट केल्याने या व्यक्तीला मारहाण करण्यात आल्याची माहिती आहे. काँग्रेस पक्षाचे ठाण्याचे प्रवक्ते गिरीश कोळी यांना ही मारहाण करण्यात आली आहे. शिवसेनेच्या कोपरी विभागाचे उपविभाग प्रमुख बंटी बाडकर यांनी […]
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील किराडपुरा परिसरात दोन गटात हाणामारी झाली. यानंतर दगडफेकीच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही खासगी आणि पोलिसांच्या वाहनांना आग लावण्यात आली आहे. लोकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला आणि आता परिस्थिती शांत आहे. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता म्हणाले की, ही घटना रात्री 12.30 वाजता घडली. काही […]
नई दिल्ली : हिंदू जन आक्रोश रॅली प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जोसेफ यांनी महाराष्ट्र सरकारवर संताप व्यक्त केला आणि सरकार नपुंसक असून काहीही करत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकार गप्प बसले आहे त्यामुळे सर्व काही घडत आहे. राजकारण आणि धर्म वेगळे ठेवण्याची वेळ आली आहे. न्याय. जोसेफ यांनी राज्य सरकारच्या वकिलांना फटकारले. यासंदर्भात पुढील सुनावणी […]