महाराष्ट्रात एप्रिल ते जून २०२४ दरम्यान ७०,७९५ कोटी रुपयांची परकी गुंतवणूक आली आहे. त्यावरून आता देवेंद्र फडणवीसांनी अभिनंदर केलं आहे.
रामदास कदम यांनी आता जे वक्तव्य केलं आहे त्यामुळे दोन्ही शिवसेनेत वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुख्यमंत्रिपदासाठी ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांनाच घोषित करावे यासाठी दबाव टाकला जात होता.
हवामान विभागाकडून देशातील अनेक राज्यांत अतिवृष्टीचा इशारा देण्याता आला आहे. सध्या सहा लाख लोक विस्थापित आहेत.
राज्यात सुरूवातीपासूनच मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे अनेक धरणांत पाणीसाठा वाढल्याची परिस्थिती आहे. तसच, काही ओव्हरफ्लो झाले आहेत.
धर्म आणि जातीच्या नावावर विष कालवणे सहन करणार नसल्याचा इशारा डॉ. सुजय विखेंनी (Dr. Sujay Vikhe) दिला.