- Letsupp »
- politics
राजकारण
-
मोठी बातमी : वंचित महाविकास आघाडीत; तिघांच्या सहीचे पत्र पण आंबेडकरांचा निर्णय काय ?
Mahavikas Agadi Letter to Prakash Ambedkar मुंबईः प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Agadi) घेण्यात आले आहे. याबाबत महाविकास आघाडीने अधिकृतपणे आज पत्र काढले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी हा निर्णय घेतला आहे. या बैठकीला […]
-
..तर मग सत्तेतून बाहेर काढलं तरी पर्वा नाही; बच्चू कडूंचा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर
Bachchu Kadu : मराठा आरक्षण आंदोलनात कधी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) आणि सरकार यांच्यात मध्यस्थी करताना तर कधी आंदोलकांच्या बाजूने मैदानात उतरलेले आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) सर्वांनी पाहिले. सरकारविरोधात भूमिका घेत त्यांनी अनेकदा सत्ताधाऱ्यांना घरचा आहेर दिला. आताही पुन्हा त्यांनी सरकारला कठोर शब्दांत फटकारलं आहे. बच्चू कडू यांनी नगरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी […]
-
मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये, त्यांचे डिपॉझिट जप्त होईल; आंबेडकरांचा खळबळजनक दावा
Prakash Ambedkar : वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी कॉंग्रेस पक्षाबद्दल एक दावा केला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) खळबळ निर्माण झाली आहे. आंबेडकर म्हणाले की, मुस्लिमांनी काँग्रेससोबत जाऊ नये. कारण, आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील 48 पैकी अर्ध्या जागांवर काँग्रेस स्वबळावर लढली तर अर्ध्याहून अधिक जागांवर त्यांचे डिपॉझिट जप्त होईल. “भाजपाला सोडा, आमच्याबरोबर […]
-
“भाजपाला सोडा, आमच्याबरोबर या” प्रकाश आंबेडकरांची CM शिंदेंना थेट ऑफर
Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत. महाविकास आघाडी (Lok Sabha Election 2024) आणि महायुती या दोघांच्याही जागावाटपाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच आज महाविकास आघाडीची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीलाही आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र ही बैठक सुरू होण्याआधीच आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर […]
-
‘400 च काय 200 जागाही अशक्य, प्रभू श्रीराम भाजपाला माफ करणार नाही’; राऊतांचा घणाघात
Sanjay Raut : नितीश कुमार यांनी बिहारमधील महाआघाडीशी (Nitish Kumar) फारकत घेत भाजपाशी घरोबा केला. दोन दिवसांपू्र्वी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीही झाले. आता त्यांच्या नेतृत्वात भाजप-जेडीयू सरकार सुरळीत सुरू झाले आहे. दुसरीकडे मात्र नितीश कुमार यांच्या या राजकारणाचा विरोधी पक्षांना चांगलाच झटका बसला आहे. विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्ले सुरुच ठेवले आहेत. आताही ठाकरे गटाचे खासदार संजय […]
-
दगाफटका झाल्यास मंडल आयोगालाच..,; मनोज जरांगेंनी ठणकावूनच सांगितलं
Manoj Jarange Patil : मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण टिकवण्याची जबाबदारी घेतलीयं. सगेसोयऱ्यांबाबतच्या कायद्याशी दगाफटका झाला तर मी मंडल आयोगाला आव्हान देणार असल्याचं मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी ठणकावूनच सांगितलं आहे. दरम्यान, अंतरवली सराटी ते मुंबईपर्यंत निघालेल्या पदयात्रेदरम्यानच सरकारला अध्यादेश काढण्यास मनोज जरांगेंनी भाग काढलं आहे. या अध्यादेशानंतर आता सरकारला जरांगेंनी ठणकावलं आहे. […]









