मुंबई : काही दिवसांपासून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी प्रकरणावर महाराष्ट्रासह राज्यात वातावरण तापलं आहे. डिझायनर असलेल्या अनिक्षाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटी रूपयांची लाच देण्याचा प्रयत्न केला. यानंतर अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणावरून अनिक्षा आणि अनिल जयसिंघानी या दोघांनाही अटक करण्यात आली […]
Maharashtra Politics : भाजपचे कार्यकर्ते बिभीषण वारे यांच्यावर काल हल्ला झाला आहे. हा हल्ला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्यची माहिती आहे. या हल्ल्यावरुन भाजप नेते प्रवीण दरेकर हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी आज विधानपरिषदेत देखील याविरोधात जोरदार आवाज उठवला. यानंतनर विधीमंडळाच्या आवारात प्रवीण दरेकर व ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे चर्चा करताना दिसले. […]
बीड : आधी जे गरीब खात होते, तेच गहू तांदूळ श्रीमंत खातायत, कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहे. बीडमधील आंतरराष्ट्रीय पौष्टिक आहार दिवस (International Nutrition Day) कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केले आहे. आंतरराष्ट्रीय पौष्टिक आहार कार्यक्रम साजरा करू लागलो, एक वेळ अशी होती की हे जेवण, पहिला गरीबांचा होता. (Maharashtra […]
मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकारमधील माजी पर्यावरण मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना मुंबईतील वाढत्या प्रदूषणावरुन पत्र लिहिले आहे. मात्र आदित्य ठाकरे हे स्वत: पर्यावरण मंत्री असताना मुंबईतील प्रदूषण नियंत्रणासाठी केंद्राने दिलेला 3 हजार 600 कोटी रुपयांचा निधी परत गेल्याचा आरोप भाजपकडून (BJP) करण्यात आला आहे. मुंबईत दिवसेंदिवस प्रदुषण वाढत […]
अशोक परुडे Ahmednagar Politics: नगर आणि श्रीगोंदा तालुक्यांतील ३२ गावांना वरदान ठरणाऱ्या साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या सर्वेक्षणास जलसंपदा विभागाने मंजुरी दिली. त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे झाल्याने त्यांचा कृतज्ञता सोहळा नगर तालुक्यात झाला. त्यात जिल्हा बँकेचे अध्यक्ष व भाजप नेते शिवाजी कर्डिले, विखे पिता-पुत्रांनी जोरदार राजकीय टोलेबाजी […]
“मला सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय कारण आमच्या निवडणूका कधी लागणार हे माहित नाही. कारण मार्च की ऑक्टोबर निवडणुका कधी लागतील, हे माहित नाही” असा खोचक टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे. केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या टिझर प्रदर्शनावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “मला सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखं वाटतंय कारण […]