- Letsupp »
- politics
राजकारण
-
भाजप-मनसे एकत्र येऊ नये म्हणून उद्धव ठाकरेंनी चाली खेळल्या, मनसेचा मोठा आरोप
“भाजप आणि मनसे एकत्र येऊ नये म्हणून काही लोकांनी २०१४ साली २०१७ साली काही चाली खेळल्या आहेत. कारण हे दोन हिंदुत्ववादी पक्ष एकत्र आले तर हे दोन पक्ष एकत्र आले तर आपलं काय होईल याची उद्धव ठाकरे यांना भीती आहे.” असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. काल विधिमंडळ परिसरात […]
-
ईव्हीएम मशीन खराब झाल्यावर भाजपला मतदान; सिब्बल यांचा खळबळजनक आरोप
देशातील प्रमुख विरोधी पक्षांची काल बैठक पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी काल ही बैठक घेण्यात आली होती. यासाठी काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह, कपिल सिब्बल यांच्यासह इतरही पक्षांचे नेते उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना दिग्विजय सिंह यांनी ईव्हीएमवर आरोप केला आहे. ज्या-ज्या ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला त्या ठिकाणी भाजपला मते मिळाली […]
-
थेट कागद दाखवत आव्हडांची टीका, म्हणाले, ‘राज ठाकरेंचं कालचं भाषण स्क्रिप्टेड मॅच’
मुंबई : कालच्या आपल्या गुढीपाडव्याच्या भाषणात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) माहिम येथील दर्ग्याचा व्हिडिओ दाखवला होता. आणि तिथं हाजी अली दर्गा तयार होत असल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर आज या अनधिकृत दर्ग्याचं बांधकाम काढून टाकण्यात आलं. दरम्यान,यावर आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया देत राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला. […]
-
विधानपरिषदेत खडाजंगी! खडसे म्हणाले, सीएमकडूनच उत्तर हवं; गुलाबराव म्हणाले, ‘उगाच चार वेळा…..’
मुंबई : आज विधानसभेत शिंदे गटाचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) आणि राष्ट्रवादीचे नेते आ. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. लक्षवेधीवर चर्चा सुरू असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सभागृहात हजर नव्हते. मात्र खडसे यांनी मुख्यमंत्र्यांकडून उत्तर हवं, असा आग्रह केला. त्यावर गुलाबराव पाटील चांगलेच आक्रमक झाले. प्रत्येक वेळेस कशाला […]
-
ठाकरे- फडणवीस एकत्र येताच पत्रकाराने थेट विचारले नवी युती का?
मुंबई : भाजप आणि शिवसेना यांची युती तुटली आणि 2019 मध्ये राज्यात न भूतो न भविष्यती अस प्रयोग राज्यात घडला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. अडीच वर्षे सत्तेत राहिले त्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी चाळीस आमदारांना बरोबर घेत बंड केले. त्यामुळे सरकारला पायउतार व्हावे लागले. या सगळ्या राजकारणात कधीकाळी सोबत असणारे दोन दिग्गज नेते […]
-
“…तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील” काँग्रेसकडून भाजपला इशारा
“एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते……याच कारणामुळे खरे तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील.” अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. गुरुवारी (२३ मार्च) सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना त्यांच्या ‘मोदी आडनाव’ टिप्पणीसाठी 2019 मध्ये दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवले. […]










