- Letsupp »
- politics
राजकारण
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
कोकणातल्या जमिनी अदानींच्या घशात घालण्याचा डाव; राऊतांच्या आरोपाने खळबळ
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. यामध्ये त्यांनी कोकणातील जमीनी काही भूमाफिया बळकावत असल्याचा आरोप केला आहे. यामध्ये राज्यातील एका मंत्र्यांचा देखील सहभाग असल्याचे राऊत म्हणाले आहेत. तसेच उद्योगपती गौतम अदानींसाठी हजारो हेक्टर जमिनी हडपल्याचा आरोप राऊतांनी केला आहे. कोकणातील मागासवर्गींयांच्या अनेक जमिनी या खरेदी केल्या आहेत. महाराष्ट्राच्या एका जबाबदार […]
-
जनतेचे पैसे लूटून हे ‘मोदी’ देशाबाहेर पळून गेले…नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भुमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे. तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले असून […]
-
Nilesh Rane : उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांना ब्लॅकमेल करायचे…
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढी पाडव्यानिमित्त आयोजित सभा नुकतीच पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे काही किस्से सांगितले. यातच एका किस्स्यांवरून राज यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका […]
-
देवदास पारोचा सिनेमा हे तर इम्रान हाश्मीचे विचार; महाजनांचा शिंदे गटावर निशाणा
मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटावर हल्लाबोल केला आहे. हिंदुूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार फक्त राज ठाकरेच पुढे नेऊ शकतात, असे ते म्हणाले आहेत. जगामध्ये एकमेव हिंदुंचे नेते राज ठाकरे आहेत. आम्ही कुणाच्याही धर्माच्या विरोधात नाही पण आम्ही आमच्या धर्माचे संरक्षण करु, […]
-
फडणवीसांबरोबर पुन्हा युती करणार का ? ; उद्धव ठाकरेंनी एका वाक्यात स्पष्टच सांगितले
Uddhav Thackeray : राज्यात युती तुटल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड पुकारात भाजपाच्या मदतीने सरकार आणले. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात कमालीचा दुरावा निर्माण झाला होता. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसायचे. त्यानंतर आज मात्र हे दोन्ही नेते हसत गप्पा मारत विधानभवनात दाखल झाले. त्यामुळे […]
-
वीस वर्षे झाली राज लालबुंदच : उद्धव आणि शिवसेनेवरचा राग जाईना
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा काल गुढीपाडवा मेळवा (MNS Gudhi Padawa Melava) पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाष्य केले. माहीम (Mahim Dargha) येथील दर्ग्यावर भाष्य केल्यानंतर आज प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली. मात्र, गुढीपाडवा मेळाव्यात राज यांना नक्की काय सांगायचं आहे, त्यांच्या बोलण्यात वैचारिक गोंधळ होता का? […]










