- Letsupp »
- politics
राजकारण
-
Sanjay Raut : संजय राऊतांचं हक्कभंग नोटीसीला उत्तर; म्हणाले, माझं वक्तव्य….
मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी त्यांना मिळालेल्या हक्कभंग नोटीसीला उत्तर दिले आहे. यात त्यांनी माझा कुठेही विधानभवनाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे म्हटले आहे. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिंदे गटावर टीका करताना विधीमंडळाला चोरमंडळ म्हटले होते, यावरुन बराच गदारोळ झाला होता. तेव्हा शिंदे गट व भाजपने संजय […]
-
Sanjay Raut : मोदी शाहांच्या मदतीने देश लुटणाऱ्या अदानींना साधी नोटीसही नाही; राऊतांचा हल्लाबोल
Sanjay Raut Attack On Central Government : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी केंद्र सरकार व भाजपवर ( BJP ) हल्लाबोल केला आहे. देशात फक्त विरोधकांवर धाडी टाकण्याचे काम सुरु आहे. ज्यांंनी देश लुटला त्यांच्याविरोधात सरकार एक अक्षर देखील बोलत नाही आहे, अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच […]
-
सरकार मस्तीत दंग, त्यांना शेतकऱ्यांचे हाल का दिसत नाहीत ? ; भुजबळांचा सरकारला सवाल
Maharashtra Budget : राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनात (Maharashtra Budget) राज्यातील अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) मुद्दा चांगलाच गाजला. या मुद्द्यावर आज चर्चा व्हावी ही मागणी लावून धरली. फक्त शेतकऱ्यांच्याच प्रश्नांवर चर्चा करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र यास विधानसभा अध्यक्षांनी नकार दिल्याने संतप्त होत विरोधी पक्षांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सभात्याग केला. त्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) […]
-
NCP : राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?
बीड : भाजपा कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. यामुळे बीड शहरात राजकीय वातावरण चिघळले होते. आता या प्रकरणी महत्वाची माहिती समोर आलीय. पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह त्यांच्या पत्नीवर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अशोक शेजुळ यांनी पोलिसांत त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. या फिर्यादीनुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके […]
-
Chhatrapati Sambhajinagar : ठाकरे गटातील ती आग विझली, ‘या’ मनसे नेत्याने सुनावले
छत्रपती संभाजीनगर : औरंगाबाद शहराचं नामांतर छत्रपती संभाजीनगर असं झाल्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यावर टीका करायला सुरूवात केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यावरून राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं. मात्र यावर ठाकरे गटाकडून त्यांना उत्तर देण्यात आलं नसल्याच्या देखील चर्चा झाल्या […]
-
Chagan Bhujbal : होळीच्या दिवशीच शेतकऱ्यांच्या आयुष्याचा बेरंग झाला
मुंबई : आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज राज्याच्या प्रस्तावित महिला धोरणावर चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील महिला आमदार या धोरणावर आपल्या सूचना सभागृहात मांडणार आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, या मागणीसाठी […]









