- Letsupp »
- politics
राजकारण
-
Dhirendra Shastri : तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीने माफी मागावी
मुंबई : दिव्यशक्ती आणि चमत्काराचा दावा करणा-या बागेश्वर धामचा भोंदू धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) याने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून त्यांची बदनामी केली आहे. तुकाराम महाराजांबद्दल अपशब्द हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि महाराष्ट्राचा अवमान असून काँग्रेस पक्ष या भोंदू बाबाचा तीव्र निषेध करत आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले. या संदर्भात बोलताना नाना […]
-
Chitra Wagh : “महात्मा फुले यांची जागा कुणीच घेवू शकत नाही” तुलना वादावर दिलं स्पष्टीकरण, म्हणल्या…
मुंबई : ‘मी कोणाचीच तुलना नाही केली. महात्मा फुले यांची जागा कुणीच घेवू शकत नाही’ अस म्हणत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कालपासून सुरु असलेल्या वादावर सारवासारव केली आहे. मुंबई येथे भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेवून त्यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना वाघ म्हणाल्या की “मला आश्चर्य वाटतंय आहे की, कोणतेही वाक्य पूर्ण न ऐकता […]
-
Radhakrishna Vikhe Patil यांना सत्यजित तांबे का भेटले ? थेट सांगूनच टाकलं…
अहमदनगर : अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajit Tambe) यांना भाजप उघड पाठिंबा देणार नसला तरी स्थानिक पातळीवर तांबे यांच काम करणार असल्याचे स्पष्ट सांगितलं आहे. सत्यजित तांबे मला भेटले असून माझ्याशी चर्चा केली. मात्र, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते निर्णय करत असतात, आणि सत्यजित तांबे यांना निवडून आणण्याचा निर्णय आता कार्यकर्त्यांनी केला, असं अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे […]
-
Maharashtra Politics : भाजप उमेदवार रणजीत पाटलांवर गुन्हा दाखल
अमरावती : आचारसहिता भंग केल्याने भाजप आमदार रणजीत पाटील (Ranjit Patil ) यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानपरिषेदच्या ५ जागांसाठी आज मतदान होत आहे. पाचही मतदारसंघात यंदा चुरशीची लढत आहे. अशातच अमरावती (Amravati) पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रणजीत पाटील यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार रवी […]
-
Maharashtra Politics: ‘बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार’…? शहाजी बापू पाटील यांचा संजय राऊतांना टोला
सांगोला : आताच्या घडीला लोकसभा निवडणूक झाली, तर जनमताचा कौल कुणाच्या बाजूने असेल, याचा एक सर्व्हे घेण्यात आला. सीव्होटरने घेतलेल्या सर्व्हेमुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. राजकारणात वारस हा विचारांचा ठरत असतो. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राजकीय आणि वैचारिक दृष्ट्याच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वारसदार आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेने स्वीकारले आहे. त्यामुळे […]
-
Maharashtra Politics : ‘मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न विचारताच, शहाजी बापूंचा मोठं विधान
सांगोला : सध्या देशात नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाची गरज आहे. ते सक्षमपणे नेतृत्व करत आहेत. मात्र भविष्यात निश्चित पंतप्रधान पदाच्या खुर्चीला न्याय देण्याची क्षमता नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्यामध्ये आहे, असं मोठं विधान शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांनी केलं आहे. शहाजी बापू यांच्या या वक्तव्यामुळे अनेक राजकीय वर्तुळात […]










