- Letsupp »
- politics
राजकारण
-
ग्रामपंचायत निवडणूक : श्रीगोंद्यात ‘हे’ चौघे झाले विजयी
अहमदनगर : राज्यातील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींचा निकाल आज जाहीर होत असून सकाळी आठ वाजल्यापासून अनेक ठिकाणी मतमोजणीला सरुवात झाली आहे. यातच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील काही ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले आहे. निकाल पुढीलप्रमाणे श्रीगोंदा : माठ – सरपंच- अरुण विश्वनाथ पवार- ३९५ मतांनी विजयी. थिटे सांगवी- सरपंच- अर्जुन रामचंद्र शेळके- ४०२ मतांनी विजयी. चवरसांगवी- सरपंच- […]
-
शाई फेकीचा राज्य सरकारला धसका, शाई पेनावर प्रतिबंध
नागपूर : शाई फेकीचा सरकार आणि भाजपने चांगलाच धसका घेतला आहे. शाई फेकीपासून वाचण्यासाठी आता विधानभवन परिसरात तसेच भाजपच्या कार्यक्रमांत शाई पेन आणण्यास मनाई करण्यात आली आहे. उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिल्ड वापरण्यास सुरुवात केली आहे. आता त्यापुढे आता शाई पेनवर देखील बंधन आणली जात आहे. विधान भवन परिसरात पहिल्या दिवशी प्रवेश […]
-
विरोधकात दमच नाही, खरी लढाई नरेटिव्हशी – देवेंद्र फडणवीस
नागपूर : आपलं सरकार सत्तेत येऊन सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. या संपूर्ण कालावधीत महाराष्ट्रातील निर्णय-लकवा आपण संपविला. निर्णय न घेणे, हाच महाविकास आघाडीचा सर्वात मोठा निर्णय होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्ष बैठकीत महाविकास आघाडीवर केली. गेल्या अडीच वर्षात कोणत्याही घटकाला मदत त्यांनी केली नाही. विकास कामांना स्थगिती […]
-
पायउतार होण्यापूर्वी काय तो निकाल द्या; एलॉन मस्कच्या पोलवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया
नागपूरः महाराष्ट्र-कर्नाटक यांच्यात सीमावादाचा प्रश्न चिघळत आहे. त्यावरून जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. फेक अकाउंटवरून ट्वीट केल्यामुळे तणाव निर्माण होत असल्याचे दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री सांगत आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीमावादात ट्वीटरच्या मालकालाही ओढले आहे. जयंत पाटील यांनी मस्क यांना केलेल्या ट्वीटची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्या […]
-
शिंदे-फडणवीसांवर अण्णा हजारे खूश : म्हणाले, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल
अहमदनगर : राज्य सरकारने लोकायुक्त कायदा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. लोकायुक्त कायद्यामुळे महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हजारे म्हणाले, मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोललो. चांगला निर्णय घेतल्याबाबत मी त्यांचे अभिनंदन केले. मी त्यांना सांगितले की, तुम्ही जो […]
-
चंद्रकांत पाटलांवर गुन्हा का दाखल करत नाही? : नाना पटोले
नागपूर : भाजपच्या नेत्यांनी महापुरुषांचा केलेला अपमान महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. जोपर्यंत या वाचाळविरांवर कारवाई होत नाही तोपर्यंत विरोधी पक्ष आवाज उठवत राहतील. मंत्र्यांवर शाईपेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले, पत्रकारावर गुन्हे दाखल गेले. पोलिसांना निलंबित करण्यात सरकारने तत्परता दाखवली मग महापुरुषांचा अपमान करणारे भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर गुन्हे का दाखल केले नाहीत? […]










