- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘भाजपकडून अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, Sanjay Raut यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी २०२३- २४ चा अर्थसंकल्प मांडला. मात्र, अर्थसंकल्पात महाराष्ट्रासह (Maharashtra) मुंबईसाठी तरतूद केली नसल्याने शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपावर (BJP) घणाघात केला आहे. अदानी समूहात झालेल्या घोटाळ्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर (government) जोरदार हल्ला चढवला. अदानी समूहाने केलेला घोटाळा हा […]
-
Nashik Graduate Constituency Election : निकालाआधीच झळकले तांबेंच्या विजयाचे पोस्टर्स
अहमदनगर : आज नाशिक पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीला (Nashik Graduate Constituency Election)सुरुवात झाली आहे. सकाळी 8 वाजता मतमोजणीला ()सुरुवात झालीय. पण त्याआधीच अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांच्या विजयाचे पोस्टर्स झळकल्याचे पाहायला मिळत आहेत. या पोस्टर्सची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्याची पाहायला मिळतेय. या पोस्टर्समध्ये ‘जीत’ सत्याची विजय नव्या पर्वाचा! अशा आशयाचे पोस्टर्स संगमनेरमध्ये […]
- Vidhanparishad Live Blog : औरंगाबादमध्ये मविआचा ‘विक्रम’, नाशिकमध्ये ‘सत्यजीत’ आघाडीवरlive now
Live Blog Legislative Council Counting : विधान परिषदेच्या पाच जागांचे निकाल आतापर्यंत जवळपास स्पष्ट झाले आहेत. पाच जागांपैकी कोकणची जागा शेकापला धक्का देत भाजपने जिंकली आहे. पण नागपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या उमेदवाराला मविआच्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. औरंगाबादमध्ये आपला गढ राखण्यास महाविकास आघाडीला यश आले आहे. विक्रम काळे पुन्हा निवडून आले […]
-
Union Budget 2023 : ‘जखमेवर मीठ चोळणारा अर्थसंकल्प, आदित्य ठाकरेंची घणाघाती टीका
मुंबई : लोकसभा निवडणुकीत शेवटचा पूर्णवेळ अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. यात गरिबांना आणि मध्यमवर्गाला दिलासा मिळण्यासाठी करसवलतीची मर्यादा ५ लाखांवरून ७ लाख करण्यात आली. शिवाय काही गोष्टी महाग करण्यात आल्या तर काही गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. विरोधकांकडून यावर टीका केली जात आहे. शिवसेनेकडूनही या अर्थसंकल्पावर नाराजी व्यक्त केली […]
-
Narayan Rane म्हणतात “U आणि R ने मुंबई लुटली” हे U आणि R कोण ?
नवी दिल्ली : “मागच्या २५ वर्ष ज्यांच्या ताब्यात मुंबई महापालिका होती त्यांनी मुंबई लुटली. प्रत्येक कामाचे १५ – २० टक्के घेतले गेले.” अशी टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की, “U आणि R यांनी मुंबई लुटली.” त्यामुळे नारायण राणे यांनी नक्की कोणाकडे बोट दाखवल याची चर्चा सुरु आहे. आज […]
-
Union Budget 2023 : केंद्रीय अर्थसंकल्पावर CM Eknath Shinde यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई : आज 2023- 24 या वर्षासाठीचा अर्धसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत सादर केला. मोदी सरकारच्या (Modi Govt) दुसऱ्या कार्यकाळात हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असलेल्या या अर्थसंकल्पामध्ये प्राप्तिकर भरणाऱ्या करदात्यांना कोणत्या सवलती मिळणार याकडे सर्वसामान्य करदाते आणि मध्यम वर्गाचे लक्ष लागले होते. देशाच्या आणि राज्याच्या सर्वांगिण विकासाला या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून चालना मिळणार […]










