- Letsupp »
- politics
राजकारण
-
Hasan Mushrif यांना दुसरा धक्का ! कोल्हापूर जिल्हा बँकेत ईडीची छापेमारी
कोल्हापूर : माजी कामगार मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्या ताब्यात असलेल्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा बँकेत ईडीने (ED) छापेमारी मारण्यास सुरवात केली. कागलमधील (Kagal) काही शाखांमध्येही ईडी अधिकारी पोहोचले आहेत. मागील काही महिन्यात ११ जानेवारी रोजी हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर […]
-
पहाटेच्या शपथविधीवरील स्टेटमेंटवर प्रकाश आंबेडकरांनी Jayant Patil स्पष्ट शब्दांत सुनावलं
मुंबई : काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा करण्यात आली. मात्र या युतीवरून महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) मतभेद असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी राष्ट्रवादीचे जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही जर निवडणूक टाळण्यासाठी जर हा ड्रामा करत असाल तर […]
-
Satyajit Tambe : भाजप प्रवेशाचा सस्पेंस कायम
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक (Nashik Graduate Constituency Election) अनेक वळणं घेत पार पडलीय. या निवडणुकीत विविध घडामोडी पाहायला मिळाल्या. सत्यजित तांबे (Satyajit Tambe)हे भाजपमध्ये प्रवेश (Join BJP)करणार का? हा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यातचं आहे. सत्यजित तांबे यांनी देखील त्याबद्दल अद्याप कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचं दिसत नाही. मात्र भाजपनं तांबेंना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वतोपरी तयारी […]
-
Chandhrashekhar Bavankule : प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य विक्षिप्तपणातून!
नागपूर : वंचित बहुजन आघाडीचे (VBA) अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांच्याबाबत केलेले वक्तव्य हे विक्षिप्तपणातून केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता त्यांना कदापी माफ करणार नाही, अशी सडकून टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर केली. तसेच […]
-
Maharashtra Politics : …म्हणून अमोल कोल्हे मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला गेले, अजित पवारांनी स्पष्ट केले
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत 15 दिवस अगोदर बैठक मुख्यमंत्री यांनी घ्यायची असते. कुठले प्रश्न महाराष्ट्राचे असावेत ? याबाबत पुस्तिका काढली जाते. परंतु मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी ही बैठक घेतली. त्यामुळे आमचे खासदार या बैठकीला उपस्थित राहू शकले नाही. पण मुद्दामहून कुणी टाळले नाही. डॉ. अमोल कोल्हे मुंबईत होते. म्हणून ते बैठकीला गेले. बाकीचे खासदार दिल्लीत होते. असेही […]
-
Gopichand Padalkar : सत्तेत जरी असलो तरी घर कोंबडा न होता पोस्टमनची भूमिका पार पाडायची !
पुणे : आम्ही घरात बसणारे लोकप्रतिनिधी नाही. विरोधात असलो काय आणि सरकारमध्ये असलो काय ? असं कुठ लिहिलयं का ? की, तुम्ही लोकांच्या प्रश्नांकडे दुलर्क्ष करा. लोकांच्या प्रश्नांकडे बघू नका. ही दुसऱ्या लोकांची मानसिकता असेल. विरोधात होतो तेव्हा सुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. लोक आमच्याकडे प्रश्न, निवेदन घेऊन येतील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला. तत्कालिन […]










