नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा प्रश्न आता कधी सुटतो, हे देवालाच माहिती, असं सूचक विधान महाजन यांनी केलं.
यावेळी आधीच्या दोन्ही सरकारने म्हटलं होतं की, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो, मग शेतकऱ्यांनी
बलात्कार प्रकरणातील अक्षय शिंदे हा निर्दोष असल्याचा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. कोणाला तरी वाचवण्यासाठी
आपल्या देशात, राज्यात आपल्या लोकांचा न्याय व्यवस्थेवर मोठा विश्वास आहे. आज लोकांना न्याय कुठ मिळतो तो न्यायालयात.
आमच्या मागण्या जुन्याच आहे त्या मान्य करा. फडणवीस साहेबांना विनंती आहे तातडीने अंमलबजावणी करा. संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली.
Chandrakant Patil Statment On Judo Excellence Center In Sangli : पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र असोसिएशनच्या मदतीने सांगली (Sangli) येथे ज्यूदो खेळाचे खेळाडू निपुणता केंद्र उघडण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील, असे आश्वासन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिलंय. शिव छत्रपती क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी येथे इंस्पायर इन्स्टिट्यूट ऑफ […]