पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून राऊत यांच्या तब्येतबद्दल काळजी वजा त्यांना बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले, पण सध्या अचानक माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरुपाचे बिघाड झाल्याचे समोर आले.
Raju Shetti यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.
Manoj Jarange यांनी सरकारच्या कर्जमाफीच्या अश्वासनावरून 30 जूनपर्यंत कर्जमाफीवर निर्णय घेणे म्हणजे तो पर्यंत शेतकरी मरतील अशी टीका केली.
Raj Thackeray मला स्वत: ला मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची, बरं हे पंतप्रधानांना माहित नसेल खाली किती चाटुगिरी चालू असेल ?
MLA Rohit Pawar- देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी बोलताना सांगितले होते की माझ्यावर गुन्हा दाखल होईल.