आदित्य ठाकरे यांनी कालच्या पत्रकार परिषदेत वरळी मतदारसंघात लोकसभा निवडणुकीवेळी काय आणि कसा गोंधळ झाला हे सांगितलं.
Vasantdada Sugar Institute च्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले यातून त्यांनी पवार काका-पुतण्यांना शह दिल्याची चर्चा सुरू आहे
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. निवडणुकीदरम्यान या योजनेचा सरकारला मोठा फायदादेखील झाला.
इतरांना ॲनाकोंडा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी स्वतः आरशात बघावं. कारण ते घरात बसलेले अजगर आहेत. जे फक्त पडून राहतात.
आदित्य ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेमुळे आता महाराष्ट्रात विरोधी पक्ष निवडणूक आयोगाच्या विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी नागपूर कार्यालयात मला जाऊ द्या ना घरी, वाजले की बारा या गाण्यावर लावणी नृत्य सादर केलं आहे.