राजकारण निवडणुकीपुरते असते. मी पदाला चिकटून राहणारा व्यक्ती नाही. यापुढे निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही असे दीपक केसरकर म्हणाले आहेत.
ज्यांना मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे, त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. पण, आता पाच वर्ष दुसरे कोणी मुख्यमंत्री होणं शक्य नाही. - जयंत पाटील
बाळासाहेब ठाकरे, धीरूभाई अंबानी हे चांगले मित्र होते. कधीतरी गप्पांच्या ओघात धीरूभाई अंबानींनी बाळासाहेबांना सांगितलं गणेश नाईकांना मुख्यमंत्री बनवा.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर जेव्हा चर्चा सुरु झाली होती. त्यावेळी देखील शरद पवारांना ठाकरे बंधूंच्या
चंदगड येथील नागरी सत्कार समारंभात अजित पवारांनी कोल्हापुरी फेटा बांधून घेण्यास नकार दिला. त्यामुळं राजेश पाटील भावुक झाले.