- Letsupp »
- politics
राजकारण
-
राज-उद्धव युतीवर प्रकाश महाजन भावूक; ‘उद्या मरण आलं तरी चालेल, बाळासाहेबांना सांगेन…’
Prakash Mahajan On Raj Thackeray Uddhav Thackeray Alliance : राज्यातील हिंदी सक्तीचा शासन निर्णय मागे घेण्यास सरकारला भाग पाडल्यानंतर, आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), या दोन बंधूंचे एकत्र येणं निश्चित झालंय. या ऐतिहासिक एकत्रीकरणाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी विशेष विजय मेळावा होणार आहे. […]
-
‘संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा’; सोमनाथ सुर्यवंशी मृत्यू प्रकरणात उच्च न्यायालयाचे निर्देश
Somnath Suryavanshi Death Case High Court directs : संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी (Somnath Suryavanshi Case) मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad bench) महत्त्वपूर्ण निर्णय दिलाय. न्यायालयाने स्पष्ट आदेश देत पोलिसांवर (Police) गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि राज्य सरकारची कार्यपद्धतीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सोमनाथ सूर्यवंशी या 35 […]
-
Video : हजार माराव्या अन्…; शिंदेंच्या ‘जय गुजरात’ नंतर राऊतांंसह ठाकरेंच्या वाघिणींनी सोडला ‘बाण’
Sanjay Raut On Eknath Shinde Jay Gujrat : पुण्यातील एका कार्यक्रमामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात अशी घोषणा दिली. त्यांच्या या घोषणेनंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिंदेंना हजार माराव्या आणि एक मोजाव्या […]
-
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश, न्यायालयाच्या निर्णयाचे विजय वडेट्टीवारांकडून स्वागत
Vijay Wadettiwar On Somnath Suryavanshi Death Case : राज्यातील चर्चित सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावर (Somnath Suryavanshi Death Case) उच्च न्यायालयाने महत्वाचा निकाल दिलाय. यामध्ये पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी (Vijay Wadettiwar) सरकारवर आणि पोलीस प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. आता न्याय मिळेल… विजय वडेट्टीवार म्हणाले की, […]
-
गृहखात्याला गांभीर्य नाही, बुलढाण्यासारखे अमरावतीमध्ये 8 गुन्हे; बच्चू कडूंचा धक्कादायक दावा
Bachhu Kadu यांनी बुलढाणा जिल्ह्यातील एका माजी सरपंचाची झाली आहे.त्यावरून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
-
शिंदेंच्या मंत्र्यांचं ठाकरेंना जेवणाचं निमंत्रण; डिनर डिप्लोमसीने राजकीय चर्चांना उधाण
Pratap Sairnaik यांनी थेट ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना जेवणाचे निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.









