दुष्काळ पडला, नाही पडला तरी लोकं पुढाऱ्यांना शिव्या देतात...
माझ्यावर जबाबदारी असल्याने मी संयम राखतो, नाहीतर एक-दोघांना माझा दणका माहित हायं, अशा शब्दांत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांनी सुनावलं.
याबाबत रोहित आखाडेने दिलेल्या तक्रारीनुसार, 2021 मध्ये तो संतोष धुमाळ गँगसोबत होता. त्यावेळी एका गुन्ह्यात त्याला अटक झाली होती.
राजकारणात सर्वच गोष्टींचा सामना करावा लागतोच. पण अशा राजकारणामुळे मी आजवर कधीच विचलित झालो नाही आणि पुढेही होणार नाही.
त्या -त्या विभागातल्या पंचायत समिती, महापालिका, नगरपालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती याचा आम्ही आढावा घेत आहोत.
उद्धव ठाकरेंवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, ‘हंबरडा मोर्चा संपूर्णपणे फेल गेलाय. मोर्चात एकही शेतकरी किंवा सामान्य माणूस नव्हता.