Radhakrishna Vikhe Patil म्हणाले, कबर हटविण्याबाबत लोकभावना आहेत. त्याचा आदर केला पाहिजे. इतिहास त्याला साक्षीदार आहे.
Manikrao Kokate Said Foolish To Doubt On Court Verdict : नाशिक न्यायालयाने (Nashik Court) कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे कोकाटेंची (Manikrao Kokate) आमदारकी रद्द होणार असल्याची रंगली होती. दरम्यान न्यायालयाने कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. परंतु यावरून विरोधकांनी माणिकराव कोकाटे यांच्यावर हल्लाबोल केलाय. यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न […]
Anjali Damania Question To Sharad Pawar On Dhananjay Munde : बीडमधील (Beed) गुन्हेगारी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) भडकलेल्या आहेत. त्यांनी सर्वच राजकीय नेत्यांना अगदी सळो की पळो करून टाकलंय. तर अलीकडे शरद पवरा यांनी काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली. आज बीडमध्ये याचेच परिणाम दिसत आहेत, असं […]
हलाल आणि झटके यामुळे हिंदुत्वाला झटका बसलाय. आपल्याच लोकांपासून रक्षण व्हावं म्हणून सरकारचे कबरींना रक्षण आहे.
गेली अनेक दिवसांपासून जयंत पाटील शरद पवार गटात नाराज असून ते भाजप किंवा अजित पवार गटात जाणार अशी चर्चा रंगलेली आहे.
सध्याचे राजकारण, समाजकारण याविषयी त्यांनी चिंता व्यक्त केली. कृषिमंत्री माणिक कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती