- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘फेब्रुवारीत आचासंहिता पण आरक्षणाशिवाय निवडणुकाच..,’; मनोज जरांगेंनी ठामपणे सांगितलं
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर आता सरकारने फेब्रुवारीत विशेष अधिवेशन बोलावणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, फेब्रुवारीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागणार असल्याचं बोललं जात आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगेंनी आपली भूमिका मांडली आहे. आरक्षणाशिवाय निवडणुकाच होणार नसल्याचं मनोज जरांगेंनी ठामपणे […]
-
फडणवीसांना कोंडीत पकडण्याचा डाव; भर सभागृहात अजितदादांनी जयंत पाटलांना झापलं
Ajit Pawar Vs Jayant Patil : हिवाळी अधिवेशनात (Winter Session) सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याच्या अनेकदा पाहायला मिळालं आहे. मात्र, अधिवेशनात आज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnvis) कोंडीत पकडताच उपमुख्यमंत्री अजितदादांनी (Ajit Pawar) जयंत पाटलांना झापल्याचं पाहायला मिळालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोंडीत पकडण्याचा डाव टाकला. मात्र, जयंत […]
-
‘जयंतराव म्हातारी मेल्याचं दु:ख तर आहेच पण..,’; विदर्भाच्या मुद्द्यावरुन फडणवीसांची टोलेबाजी
Devendra Fadnvis On Jayant Patil : जयंतराव म्हातारी मेल्याचं दु:ख तर आहेच पण काळ सुखावतोयं याचं जास्त दु:ख असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टोलेबाजी केली आहे. दरम्यान, विदर्भाच्या प्रश्नांवरुन विरोधकांनी आज सत्ताधाऱ्यांना चांगलच कोंडीत पकडल्याचं दिसून आलं. अंतिम आठवडा प्रस्तावादरम्यान चर्चेदरम्यान, देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल अंदाजात […]
-
‘…तर तुमची मिमिक्रीच केली जाणार’; उपराष्ट्रपतींच्या मिमिक्रीवर प्रकाश आंबडेकर स्पष्टच बोलले
Prakash Amdekar : 13 डिसेंबर रोजी दोन तरुणांनी लोकसभेत घुसखोरी करत थेट प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या टाकल्या. यामुळे संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. त्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र, या सगळ्यात झालेल्या गोंधळाप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहातून 141 खासदारांचं निलंबित करण्यात […]
-
Amol Kolhe : जातीनिहाय जनगणना गरजेचीच, अमोल कोल्हेंनी कारणही सांगितलं
Amol Kolhe : जातीनिहाय जनगणना व्हायलाच पाहिजे. अनेक समाजांची तशी मागणी आहे. आरक्षण कोणत्या आधारावर व्हावं यासाठी जातीनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. पण ज्याठिकाणी मतांचं ध्रुवीकरण होतं यावर प्रश्न निर्माण होतात ही भीती त्या संघटनांना असू शकते. परंतु, जातीनिहाय जनगणना ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जातीजातीत एकोपा रहावा यासाठी जातीनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे, असे […]
-
‘सत्ताधारीच कायदा सुव्यस्थेचे भक्षक’; अंबादास दानवे अधिवेशनात कडाडले
Ambadas Danve : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवरुन सरकारवर चांगलेच कडाडल्याचे पाहायला मिळाले आहेत. राज्यातील कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचारांवर आवाज उठवत अंबादास दानवेंनी (Ambadas Danve) सरकालाच जबाबदार धरलं आहे. सत्ताधारीच कायदा सुव्यवस्थेचे भक्षक झाल्याचा आरोप अंबादान दानवेंनी केला आहे. जयंत पाटलांचे चिमटे तर फडणवीसांचे टोमणे; गुन्हेगारी, […]









