- Letsupp »
- politics
राजकारण
-
CM शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे अजित पवारांच्या हाती द्यावी; राजू शेट्टींच्या वक्तव्याने खळबळ
Raju Shetty : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कायमच आक्रमक असणारे माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) पुन्हा आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळमधून आत्मक्लेष यात्रा काढण्यात आली. यावेळी शेट्टी यांनी राज्य सरकारच्या कारभारावर घणाघाती टीका केली. यावेळी शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit […]
-
संजय राऊत सुप्रीम कोर्ट आहे का ? नार्वेकरांचं राऊतांना खोचक उत्तर
Rahul Narwekar : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणात अजूनही निकाल आलेला नाही. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) निकाल देणार आहेत. त्यांच्याकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून सातत्याने केला जात आहे. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी याच मुद्द्यावर आज राहुल नार्वेकर यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली होती. त्यांच्या या टीकेला नार्वेकर यांनी रोखठोक […]
-
Maharashtra Politics: ‘राहुल नार्वेकर चोरांचे सरदार म्हणून…; संजय राऊतांनी डिवचले
Maharashtra Politics: महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष आणि त्यांच्या संरक्षणाखाली सुरू असलेलं घटनाबाह्य सरकार हे संविधान विरोधी आहे. हे चोर आणि लफंगे यांचा सरकार चालवत आहेत. घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती त्यांना संरक्षण देत असेल तर या राज्यामध्ये काय चाललेलं आहे याची कल्पना न केलेली बरी. नार्वेकर सांगत आहेत विधिमंडळाचे अधिकार, सार्वभौमत्व याचा अर्थ असा नाही की, चोरी […]
-
Maharashtra Politics : ठाकरे गटाला धक्का! पक्ष अन् चिन्हाची सुनावणी पुन्हा लांबणीवर
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह (Maharashtra Politics) बंड करत वेगळी वाट धरली. त्यांच्या या बंडखोरीने शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. या प्रकरणात निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी होऊन पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम […]
-
Manoj Jarange Patil : एकाच तासात आरक्षण मिळू शकतं फक्त.. जरांगेंनी सांगितलं नेमकं गणित
Manoj Jarange patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपत आहे. त्यानंतर पुढील रणनीती काय असणार, याची माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली. जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारने आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेऊन त्यावर तातडीने मार्ग काढावा अशी मागणी केली. मुख्यमंत्री, […]
-
Uddhav Thackeray : ‘मिंध्यांनी पक्षांतर अन् ढोंगांतरही केलं, शिंदेंचं हिंदुत्व बेगडी’; ठाकरे गटाचा घणाघात
Uddhav Thackeray : समाजवादी संघटनांनी आयोजित केलेल्या बैठकीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) उपस्थित राहिले होते. या राजकारणावर सत्ताधारी गटातील नेत्यांकडून जोरदार टीका करण्यात आली होती. याच टीकेला आज ठाकरे गटाने सामनाच्या अग्रलेखातून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. समाजवादी हे धर्मनिरपेक्ष तरीही वाजपेयींच्या सरकारमध्ये ते सामील झाले. समाजवादी सरकारात आल्याने भाजपाचे हिंदुत्व मिलावटीराम झाले […]










