मुंबई : ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या संंबंधितांना अर्थात सगेसोयऱ्यांनाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये कुणबी संवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या 26 जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी ते मुंबई अशी पदयात्रा काढत […]
अमरावती : पुढील वर्षी देशभरात लोकसभेच्या निवडणुकांचे (Loksabha Election 2024) बिगुल वाजणार असून, विजयी पताका फडकवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. मविआमधील नेत्यांकडून अनेक जागांवर दावा केला जात आहे. मात्र, अद्याप यावर अंतिम शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे काँग्रेससह अन्य मंत्र्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे ताण असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. त्यात मविआचा (Mahavikas Aghadi) भाग असतानादेखील विविध […]
Karuna Munde : शिवशक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्ष करुणा मुंडे (Karuna Munde)यांनी, मी बीड सोडावं म्हणून 2 महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात धनंजय मुंडेंच्या गुंडाने मला मारलं. तेव्हा धनंजय मुंडे तिथे होते. तसेच अशा महाराष्ट्रातील जनतेशी देणं घेणं नसलेल्या लोकांना तुम्ही मंत्रिमंडळात का घेतलं? असा गंभीर आरोप कृषीमंत्री धनंजय मुंडेंवर करत देवेंद्र फडणवीस आणि भाजपला राष्ट्रवादीच्या अजित पवार […]
Manoj Jarange : मराठा समाजाच्या (Maratha Reservation)ज्या 54 लाख नोंदी सापडल्या आहेत त्यांना कुनबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी गेल्या दोन महिन्यांपासून आपण करत आहोत. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सर्वांना कुनबी प्रमाणपत्राचा लाभ द्या, त्याचबरोबर कुटुंबाचे सगेसोयरे यांना कुनबी प्रमाणपत्राचा फायदा देण्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील Manoj Jarangeठाम आहेत. मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत […]
Rajan Salvi ACD Raid : अनेक धक्के सहन केले आहेत, असल्या धक्क्यांनी काही फरक नसल्याचं स्पष्ट शब्दांत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी सांगितलं आहे. दरम्यान, राजन साळवी यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीच्या (ACB) पथकाने धाड मारली आहे. यावेळी पथकाकडून राजन साळवींसह त्यांच्या भावाच्या घराची झडती घेण्यात आली आहे. तसेच पत्नी आणि मुलावरही गुन्हा […]
Ashok Chavan : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी 865 सीमावर्ती गावांमध्ये महाराष्ट्र सरकाराची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना (आरोग्य विमा योजना) राबविण्यावर आक्षेप घेतला आहे. “राज्याच्या सीमावर्ती भागातील या 865 गावांमध्ये महाराष्ट्राने आरोग्य विमा योजना लागू करण्याचा मुद्दा आपल्या निदर्शनास आला आहे. ही योजना त्वरीत थांबवावी, यासाठी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांशी चर्चा […]