Devendra Fadanvis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) एक सल्ला दिला. की, असे नाही की, कुठल्या परिवारातल्या व्यक्तींनी राजकारणामध्ये येऊ नये. राजकीय माणसाच्या परिवारातले (political Family) लोकही राजकारणात आले तर त्याला आपली कुठली हरकत नाही. ते एखाद्याचा मुलगा मुलगी आहे नातू आहे सून आहे किंवा एवढ्याच क्वालिफिकेशन वर मात्र त्यांनी त्या ठिकाणी येऊ नये, त्यांनी […]
मुंबई : दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या शिवसंग्राम संघटनेत उभी फूट पडली आहे. मेटे यांचे सख्खे भाऊ रामहरी मेटे, बहिण सत्वशीला जाधव आणि त्यांचा मुलगा आकाश जाधव यांनी वेगळी चूल मांडत नव्या संघटनेची स्थापना केली आहे. आज (20 जानेवारी) किल्ले रायगडवरुन त्यांनी ‘जय शिवसंग्राम’ संघटनेची स्थापना केली आहे. त्यांच्यासोबत शिवसंग्राम संघटनेतील महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते […]
मुंबई : ज्या 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या संंबंधितांना अर्थात सगेसोयऱ्यांनाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये कुणबी संवर्गातून आरक्षण मिळावे अशी मागणी करत मराठा आरक्षण (Maratha Reservation) आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. 26 जानेवारीपासून ते मुंबईत उपोषण करणार आहेत. त्यासाठी आज (20 जानेवारी) जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून पायी […]
Sharad Pawar On PM Modi Criticism: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी सोलापुरात कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे (काल) लोकार्पण करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी जोरदार हल्लाबोल करत जोरदार टीका केली आहे. देशातील महागाईचा उल्लेख मोदींनी केला असता तर बरं झालं असतं, मोदींनी मूळ प्रश्नांना […]
Sanjay Raut : पंतप्रधान नरेंद्र मोदी 12 जानेवारी रोजी नाशिकमध्ये आले होते. येथे त्यांनी काळाराम मंदिरात दर्शन घेतले. युवा महोत्सवालाही हजेरी लावली. त्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही काळाराम मंदिरात जाऊन महाआरती करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता ठाकरे गटाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 22 आणि 23 जानेवारी या दोन दिवसांत नाशिक […]
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज (दि.20) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या नेतृत्वाखाली लाखो मराठा बांधवांनी मुंबईकडे कूच केली आहे. मुंबईला निघण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही असा निर्धार जरांगेंनी बोलून दाखवला आहे. मात्र, आरक्षणासाठी वेळीवेळी बदलणाऱ्या मागण्यांमुळे राज्य सरकारमध्ये नाराजी आहे. यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावर यापुढे जरांगेंशी चर्चा करू नये यावर शिंदे […]