विरोधकांचा नरेटिव्ह खोडून काढण्यात महायुतीचे नेते कमी पडले, महाराष्ट्रातील भाजप नेत्यांत आजिबात समन्वय नाही.
मनोज जरांगे पाटील यांनी हाके यांच्या उपोषणावर टीकास्त्र डागलं. ओबीसी आंदोलनं हे सरकार पुरस्कृत असल्याची टीका जरांगेंनी केली.
Rohit Pawar On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालात (Lok Sabha Election Results) महायुतीला (Mahayuti) मोठा फटका बसल्याने महायुतीमध्ये
देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपचे नेते राहतील असं पुन्हा एकादा स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे.
मराठा आरक्षणावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वक्तव्य केल्यानंतर त्यावर मनोज जरांगे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
मला जबाबदारीतून मुक्त करण्याची फडणवीसांची मागणी पुन्हा एकदा दिल्ली दरबारी अमान्य करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.