National Crime Records Bureau Report 2022 : पुरोगामी आणि सुसंस्कृत राज्य म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य आता देशात दंगलीच्या (Riot) बाबतीत अव्वल असल्याचं समोर आलं. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने (NCRB) च्या अहवालानुसार, 2022 मध्ये महाराष्ट्रात दंगलीचे 8 हजार 218 गुन्हे दाखल झाले आहेत. खुनाच्या बाबतीत महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर असून राज्यात पॉक्सो गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे आकडेवारीतून […]
मुंबई : कांद्यावर लागू केलेल्या 40 टक्के निर्यात शुल्कावरुन वातावरण अद्याप तापलेलं असतानाच निर्यातबंदीच्या रुपाने केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांवर संकटाचा दुसरा वार केला आहे. गतवेळी नाफेडच्या खरेदीच्या माध्यमातून तात्पुरता उपाय करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता थेट निर्यातबंदीच लागू केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे दिसून येत आहे. […]
Sharad Pawar : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Ban on export of onion) घालून शेतकऱ्यांवर मोठा अन्याय केला आहे. शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे मुद्दे हेरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) हे स्वतः आज मैदानात उतरले असून त्यांनी केंद्र सरकावर कांदा निर्यातीवर जोरदार टीकास्त्र डागलं. कांदा उत्पादक शेतकरी वर्गाविषयी केंद्र सरकारला आस्था नाही, अशा […]
Uddhav Thackeray On Article 370 : जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवणे घटनात्मकदृष्ट्या वैध असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्वागत केले आहे. मात्र, यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना मार्मिक टोला लगावला आहे. जम्मू-काश्मीरबाबत आज (दि.12) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करतो असे ठाकरे म्हणाले. मात्र, सध्या गॅरेंटीचा जमाना आहे. त्यामुळे आता […]
मुंबई : ऊस उत्पादनात घट झाल्याने देशातील साखरेचे उत्पादनही घटले आहे. त्यामुळे साखरेच्या दरातही वाढ झाली आहे. हे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी (Ban on ethanol production) घातली आहे. याशिवाय केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी (Onion export ban) केली आहे. त्यामुळं ऊस उत्पादक शेतकरी आणि कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. दरम्यान, […]
मुंबई : कांद्यावर लागू केलेल्या 40 टक्के निर्यात शुल्कावरुन वातावरण अद्याप तापलेलं असतानाच निर्यातबंदीच्या रुपाने केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) शेतकऱ्यांवर संकटाचा दुसरा वार केला आहे. गतवेळी नाफेडच्या खरेदीच्या माध्यमातून तात्पुरता उपाय करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता थेट निर्यातबंदीच लागू केल्याने कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी असल्याचे दिसून येत आहे. […]