नवी दिल्ली- लक्षद्वीपचे (Lakshadweep) राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल (MP Mohammad Faisal) यांना खुनाच्या प्रयत्नात कोर्टाने दोषी ठरवले होते. यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लां (Lok Sabha Speaker Om Birlan) यांनी त्यांची खासदारकी रद्द केली होती. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज ओम बिर्लां यांची भेट घेतली. यावेळी खासदार मोहम्मद फैजल […]
श्रीनगर : कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेची आज जम्मू-कश्मीरच्या श्रीनगरमध्ये सांगता झाली. यावेळी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांनी देखील राहुल गांधी यांच्याप्रमाणे बर्फवृष्टी होत असताना भाषण केलं. त्या म्हणाल्या, ‘आज देशात जे राजकारण सुरू आहे. त्याने देशाचं भलं नाही तर हे तोड-फोड आणि तिरस्कारचं राजकारण आहे.’ ‘मला आशा आहे की, हा तिरस्कार संपेल आणि फक्त […]
जम्म -काश्मिर : राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी जेव्हा कन्याकुमारी ते काश्मिर अशी ‘भारत जोडो’ (Bharat Jodo) यात्रा करण्याचा निर्णय सांगितला. तेव्हा आम्ही थोडेसे घाबरलो होतो. हे कसे यशस्वी होईल, याची आम्हाला खात्री नव्हती. कारण एवढा लांबचा प्रवास कसा होणार, याबाबत मला असे वाटले होते की, ‘डर मुझे लगा फासला देख कर… पर मैं बढता […]
श्रीनगर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेचा (Bharat Jodo Yatra) आज श्रीनगर येथे समारोप होत आहे. आज सकाळपासून काश्मीरमध्ये बर्फवृष्टी सुरु असून बर्फवृष्टीत काँग्रेसची (Congress) समारोप सभा सुरु आहे. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या संपूर्ण यात्रेचा सार सांगटी होते. द्वेष, तिरस्कार, हिंसेच्या विरोधात ही यात्रा होती. प्रेम, बंधुभाव वाढावा, याकरिता […]
श्रीनगर : भारत जोडो यात्रेची सांगता होत असताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या भावा-बहिणीची स्नो फाईट झाली. यावेळी ते दोघेही अगदी लहान मुलांप्रमाणे बर्फात खेळले. हा व्हिडीओ नॅशनल कॉंग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून शेअर करण्यात आला. शीन मुबारक! 😊pic.twitter.com/V9Y8jCf0MS — Congress (@INCIndia) January 30, 2023 आज श्रीनगरमध्ये भारत जोडो यात्रेची सांगता झाली. यावेळी […]
श्रीनगर : भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo Yatra) समारोपावेळी राहुल गांधींनी (Rahul Gandhi) पावसाच्या दरम्यान भाषण केलं. या काळात जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) पायी प्रवास करण्याच्या निर्णयाबाबतही त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, येथून प्रवास सुरू करण्यापूर्वी मला भीती दाखवण्यात आली. सुरक्षा धोक्यात आल्याची चर्चा होती. पण इथे आल्यानंतर काश्मिरियतचा अर्थ काय आहे हे कळले. राहुल गांधी […]