- Letsupp »
- sports
स्पोर्ट्स
-
बीसीसीआयने यंदा भरला 1159 कोटींचा आयकर, पाच वर्षांतील आकडेवारी जाहीर
Income Tax Return 2022-23: बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ म्हणून ओळखले जाते. आयपीएल सुरु केल्यापासून बीसीसीआयचा महसूल देखील अनेक पटींनी वाढला आहे. याचा फायदा भारत सरकारच्या तिजोरीवरही झाल्याचे दिसून आले आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली. बीसीसीआयने 2021-22 या आर्थिक वर्षात 1,159 कोटी रुपयांचा आयकर भरला आहे. […]
-
तिसऱ्या T20 साठी टीम इंडियाच्या‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये बदल; यशस्वी जैस्वालचे पदार्पण
IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतील आपले आव्हान टिकण्यासाठी भारतीय संघ तिसऱ्या टी-20 सामन्यात मैदानात उतरला आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. वेस्ट इंडिजने पहिला सामना 4 धावांनी आणि दुसरा सामना 2 विकेटने जिंकला. आता वेस्ट इंडिजला 5 सामन्यांची मालिका जिंकण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. हा सामना सुद्धा […]
-
भारतासाठी ‘करा किंवा मरा’ची स्थिती, ‘प्लेइंग इलेव्हन’मध्ये असे होतील बदल
IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील तिसरा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजल्यापासून गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर हा सामना खेळवला जाईल. पहिले दोन T20 गमावलेली टीम इंडिया आजही हरली तर मालिका गमवावी लागेल. अशा परिस्थितीत हा सामना भारतीय संघासाठी करा किंवा मरोपेक्षा कमी नाही. […]
-
हॉकीच्या संघानेही करून दाखवलं! दक्षिण कोरियावर मात करत उपांत्य फेरीत धडक
Asian Champions Hockey : भारतीय पुरुष हॉकी संघाने जबरदस्त कामगिरी करत दक्षिण कोरिया संघावर 3-2 अशी मात करत दणदणीत विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारतीय संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. संघाने सलग चौथ्या वेळेस उपांत्य फेरी गाठली आहे. या सामन्यात नीलकांता शर्मा याने फिल्ड गोल करत सहाव्या मिनिटालाच आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या […]
-
टीम इंडियाने पुन्हा जिंकलेली मॅच हारली, वेस्ट इंडिजचा सलग दुसरा विजय
IND vs WI: टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारतावर 2 गडी राखून मात केली. टीम इंडियाचा या मालिकेतील सलग दुसरा पराभव. प्रथम फलंदाजी करताना भारताने 153 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 18.5 षटकांत 8 गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताकडून तिलक वर्माने अर्धशतक झळकावले. भारताकडून हार्दिक पांड्याने 3 बळी घेतले. युझवेंद्र चहलने 2 […]
-
तिलक वर्माने सावरले; वेस्ट इंडिजसमोर 153 धावांचे लक्ष्य
IND vs WI: भारतीय संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी 153 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या टीम इंडियाने 20 षटकात 7 विकेट गमावत 152 धावा केल्या. भारताकडून तिलक वर्माने सर्वाधिक धावा केल्या. तिलक वर्माने 41 चेंडूत 51 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. भारतीय कर्णधार हार्दिक […]










